Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मध्यान्ह भोजनात अंडी देण्याचा निर्णय रद्द करा

मुंबई ः राज्य सरकारने शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा असा ठराव राष्ट्रीय वारकरी अधिवेशनात कर

प्रेम प्रकरणातून जिवंत जाळलेल्या तरुणाचा मृत्यू | LOKNews24
फसव्या जाहिराती आणि ग्राहक
नारीशक्ती कदापी माफ करणार नाही; महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका; लोकसभेत महिला आरक्षणासह तीन विधेयके सादर

मुंबई ः राज्य सरकारने शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा असा ठराव राष्ट्रीय वारकरी अधिवेशनात करण्यात आला आहे. सरकारने आमच्या मागण्याची गांभीर्याने विचार करावा अन्यथा वारकरी संप्रदाय आंदोलन छेडेल असा इशारा वारकरी संप्रदायाचे सचिव नरहरी चौधरी यांनी दिला. संत शिरोमणी श्री निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्त शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित खारघरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

COMMENTS