Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडचिरोलीत धावत्या बसने पेट घेतला

नागपूर ः भंगार बसेसमुळे राज्यभरात चर्चेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारावर पुन्हा एकदा प्रश्‍न उपस्थित झाले आहे. शुक्रवारी सकाळ

..तर, महाराष्ट्र 2028 पर्यंत आर्थिक दिवाळखोरीत निघेल; राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांचा इशारा
मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे जलवाहतुकीचा नवा अध्याय मुख्यमंत्री फडणवीस: महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेच्या मे. हायको एएस यांच्यात करार
Ahmednagar : शहरात खळबळ… पोलीस ठाण्यातच आढळला मृतदेह

नागपूर ः भंगार बसेसमुळे राज्यभरात चर्चेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारावर पुन्हा एकदा प्रश्‍न उपस्थित झाले आहे. शुक्रवारी सकाळी मुलचेरा-घोट मार्गावर धावत्या बसने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. पण बस चालक व वाहकाने प्रसंगावधान दाखवत जंगलातच बस थांबवून प्रवाशांना तत्काळ खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील गडचिरोली आणि अहेरी आगार भंगार बसेसमुळे कायम चर्चेत आहे.

COMMENTS