Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडचिरोलीत धावत्या बसने पेट घेतला

नागपूर ः भंगार बसेसमुळे राज्यभरात चर्चेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारावर पुन्हा एकदा प्रश्‍न उपस्थित झाले आहे. शुक्रवारी सकाळ

जागतिक शांतता व सलोखा साठी महात्मा गांधींचे विचार प्रेरणादायी – सॅम पित्रोदा
डॉ.जयश्री थोरात यांची युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड
भारताचे थेट लाहोरपर्यंत ड्रोन हल्ले ; एअर डिफेन्स सिस्टीम केली उद्ध्वस्त

नागपूर ः भंगार बसेसमुळे राज्यभरात चर्चेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारावर पुन्हा एकदा प्रश्‍न उपस्थित झाले आहे. शुक्रवारी सकाळी मुलचेरा-घोट मार्गावर धावत्या बसने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. पण बस चालक व वाहकाने प्रसंगावधान दाखवत जंगलातच बस थांबवून प्रवाशांना तत्काळ खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील गडचिरोली आणि अहेरी आगार भंगार बसेसमुळे कायम चर्चेत आहे.

COMMENTS