Homeताज्या बातम्या

औरंगाबादमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

औरंगाबाद : जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका शेतकरी दाम्पत्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आहे. ही घटना औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील धावडा येथे घडली. सुरेखा दळवी आणि संतोष दळवी अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. शेतकरी दाम्पत्याच्या आत्महत्येच्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेची होर्मुझ सामुद्रधुनीवर नाकेबंदीदोन्ही देशांतील संघर्ष तीव्र ; जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणामाची भीती
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर
सिद्धार्थ उद्यानातील दोन वाघिणी गुजरात मधील अहमदाबाद येथे रवाना

औरंगाबाद : जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका शेतकरी दाम्पत्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आहे. ही घटना औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील धावडा येथे घडली. सुरेखा दळवी आणि संतोष दळवी अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. शेतकरी दाम्पत्याच्या आत्महत्येच्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS