Homeताज्या बातम्या

  टीव्ही बंद केल्याच्या कारणावरुन मुलाकडून वडिलांची हत्या

साताऱ्यातील माण तालुक्यात हि घडली घडली

 सातारा प्रतिनिधी  - साताऱ्यातील माण तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात सुरू असलेला टिव्ही बंद केल्याच्या कारणावरून पत्नी व मुलाने

भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर शहर शाखेतर्फे समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर उत्साहात
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |
संगमनेरमध्ये खा. राहुल गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍यांचा निषेध

 सातारा प्रतिनिधी  – साताऱ्यातील माण तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात सुरू असलेला टिव्ही बंद केल्याच्या कारणावरून पत्नी व मुलाने वडिलांना कळकाच्या काठीने आणि लाथाबुक्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माण तालुक्यातील दिवड गावात सदर घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  उषा किसन सावंत , व  आदित्य किसन सावंत असे आरोपींचे नावे आहेत . तर किसान सावंत असे मृत्यू वडिलांचे लाव आहे .  या प्रकरणी मृताच्या बहिणीने म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे

COMMENTS