ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ५ जुलै २०२६ पासून राळेगणसिद्धी येथे बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने वादग्रस्त माहिती अधिकार (RTI) नियमांच्या अंमलबजावणीला तात्काळ स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर राज्य मुख्य माहिती आयोगाने हा निर्णय घेतला आहे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ५ जुलै २०२६ पासून राळेगणसिद्धी येथे बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने वादग्रस्त माहिती अधिकार (RTI) नियमांच्या अंमलबजावणीला तात्काळ स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर राज्य मुख्य माहिती आयोगाने हा निर्णय घेतला आहे

COMMENTS