Homeअहमदनगर

निधन वार्ता वामनराव कदम यांचे निधन

श्रीगोंदा माधव बनसुडे :-  तालुक्यातील टाकळी लोणार येथील माजी सरपंच कै.वामनराव बाबुराव कदम (वय ८५) यांचे सोमवार दिनांक २७ एप्रिल २०३६ रोजी वृद्धाप

धुळीच्या वादळासह गारपिटीचा कहर; नांदेड जिल्ह्यात शेती, घरे व गोठ्यांचे मोठे नुकसान
शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखला कांद्याला भाव नसल्याने  कांदा उत्पादक आक्रमक  
चकलांबा ग्रामपंचायतचा अवाढव्य कारभार; रत्नेश्वर महादेव मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्यमहादेव मंदिर परिसरात दुर्गंधी; ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

श्रीगोंदा माधव बनसुडे :-  तालुक्यातील टाकळी लोणार येथील माजी सरपंच कै.वामनराव बाबुराव कदम (वय ८५) यांचे सोमवार दिनांक २७ एप्रिल २०३६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.गावच्या विकासासाठी त्यांनी सरपंच पदावर कार्यरत असताना उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, भाऊ, पुतणे, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. टाकळी लेणार सोसायटीचे संचालक सुभाष वामनराव कदम यांचे ते वडील होत.त्यांच्या अंत्यसंस्कारास ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS