Homeमनोरंजन

‘बालिका बधू ‘च्या दिग्दर्शकांचं निधन

बालिका बधू 'च्या दिग्दर्शकांचं निधन

 वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास बालिका बधू’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शकांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी तरुण मजूमदार यांनी कोलकाता येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली असून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

कर्जमाफीच्या अटींविरोधात किसान सभेचे राज्यभर तीव्र आंदोलन; आज पुणे येथे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना देणार निवेदन
जवळवाडीच्या महिला सरपंचाकडून अवैध दारू विक्री करणार्‍यावर झडप
डिसेंबर अखेर ‘महामेट्रो’ मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बालिका बधू’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शकांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी तरुण मजूमदार यांनी कोलकाता येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली असून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

COMMENTS