पुराच्या पाण्यात अडकलेल्या 22 वाहनचालकांना वाचवण्यात यश!

Homeताज्या बातम्या

पुराच्या पाण्यात अडकलेल्या 22 वाहनचालकांना वाचवण्यात यश!

गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने जिल्ह्यात पूरस्थिती झाली निर्माण.

चंद्रपूर प्रतिनिधी - चंद्रपूर(Chandrapur) जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सूरू आहे. इरई धरण(Erie Dam) आणि गोसेखुर्द(Gosekhurd) धरणाचे द

कुकडी कारखाना मालमत्ता जप्तीचे साखर आयुक्तांचे आदेश
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टपरी चालकाची गळाफास घेऊन आत्महत्या | ‘सुपरफास्ट महाराष्ट्र’ | LokNews24
मनोज जरांगे यांचे शेतात उन्हामध्ये उपोषण सुरू; कार्यकर्ते, मंत्री घामाघूम; मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषणावर ठाम

चंद्रपूर प्रतिनिधी – चंद्रपूर(Chandrapur) जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सूरू आहे. इरई धरण(Erie Dam) आणि गोसेखुर्द(Gosekhurd) धरणाचे दरवाजे उघडल्या नंतर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जवळपास दोन दिवसापासून 22 वाहनचालक आपल्या ट्रक मध्येच अडकून पडले होते. चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या बचाव पथका(Chandrapur District Police Rescue Squad) ला ही माहिती मिळताच त्यांनी सर्व वाहनचालकांना वाचवले आहे. गडचांदूर-धानोरा (Gadchandur-Dhanora)मार्गावरील भोयगाव(Bhoigaon) जवळ मध्यरात्री पोलीसांनी ही धाडसी कामगिरी केली आहे. पुरात अडकलेल्या वाहनचालकांना सुखरूप बाहेर काढल्याने वाहनचालकांनी पोलिसांचे आभार मानले .

COMMENTS