खोटारड्या ठाकरे सरकारमुळे शेतकऱ्याची `दिवाळी काळी’ (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खोटारड्या ठाकरे सरकारमुळे शेतकऱ्याची `दिवाळी काळी’ (Video)

   ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकार

कराड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड कामगाराचा मुुलगा ठार
शेतकऱ्यांना नफ्याला चालना देण्यासाठी मिळणार मदत
Video : अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो

   ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर उत्तरे द्यावीत. अन्यथा जनता व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सपशेल माफी मागावी. अशी मागणी भाजपचे आमदार व ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष किसन कथोरे आणि आमदार निरंजन डावखरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

COMMENTS