Homeताज्या बातम्या

नदी ओलांडताना स्कॉर्पियो गेली वाहून; सहा जणांचा मृत्यू.

पूर आलेली नदी ओलांडताना स्कॉर्पियो गेली वाहून सहा जणांचा जागीच मृत्यू.

नागपूर प्रतिनिधी - नागपूर(Nagpur) जिल्ह्याच्या केळवद येथील बामनमारी( Epilepsy )नदीला मुसळधार पावसामुळे पूर आलेला आहे. या नदीच्या पुरात स्कॉर्पियो गाड

प्राध्यापकांनी संशोधनाकडे गांभीर्याने पाहणे ही काळाची गरज-प्रा.डॉ.महेंद्र शिरसाटतुलसी शैक्षणिक समूहात सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न
पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुडगूस
‘सर्वोच्च’ निर्णयानंतरच धनुष्यबाण चिन्हावर निर्णय द्या !

नागपूर प्रतिनिधी – नागपूर(Nagpur) जिल्ह्याच्या केळवद येथील बामनमारी( Epilepsy )नदीला मुसळधार पावसामुळे पूर आलेला आहे. या नदीच्या पुरात स्कॉर्पियो गाडी वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गाडीत सहा जण असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुलावरून पाणी असताना वाहन चालकाने गाडी पुढे काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी  पाण्याचा ओढा आल्याने गाडी नदीत वाहून गेली असून यामध्ये सहाजणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान शोध पथकाला तीन मृतदेह मिळाले आहेत. अजूनही तिघांचा शोध सुरू आहे.

COMMENTS