Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 येवल्यात पाणीकपात ; पाच दिवसाला होणार पाणीपुरवठा 

नाशिक प्रतिनिधी – येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टप्पा क्रमांक दोन या साठवण तलावाच्या पाण्याच्या पातळीत उष्णतेमुळे दिवसेंदिवस कमी होत असल्याने पुढील आवर्तन मिळेपर्यंत शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी दिली आहे. तरी नागरिकांनी जपून पाण्याचा वापर करावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.

हार्ट कट ड्रेसमुळे उर्फी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार | LOKNews24
सीसीटीव्ही मशीनसह लाखोंची चोरी…पुरावाच केला गायब | DAINIK LOKMNTHAN

नाशिक प्रतिनिधी – येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टप्पा क्रमांक दोन या साठवण तलावाच्या पाण्याच्या पातळीत उष्णतेमुळे दिवसेंदिवस कमी होत असल्याने पुढील आवर्तन मिळेपर्यंत शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी दिली आहे. तरी नागरिकांनी जपून पाण्याचा वापर करावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.

COMMENTS