Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 येवल्यात पाणीकपात ; पाच दिवसाला होणार पाणीपुरवठा 

नाशिक प्रतिनिधी – येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टप्पा क्रमांक दोन या साठवण तलावाच्या पाण्याच्या पातळीत उष्णतेमुळे दिवसेंदिवस कमी होत असल्याने पुढील आवर्तन मिळेपर्यंत शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी दिली आहे. तरी नागरिकांनी जपून पाण्याचा वापर करावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.

माहूरच्या रेणुका मातेचे साक्षात रूप म्हणजे बालमटाकळीची श्री बालांबिका देवी (Video)
कर्नाटकाच्या 6 न्यायमूर्तींना जीवे मारण्याची धमकी
तथागतांच्या प्रज्ञा,शील,करुणा, मैत्री, वैज्ञानिक दृष्टिकोना शिवाय जगाला पर्याय नाही-विनोद मुळूक

नाशिक प्रतिनिधी – येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टप्पा क्रमांक दोन या साठवण तलावाच्या पाण्याच्या पातळीत उष्णतेमुळे दिवसेंदिवस कमी होत असल्याने पुढील आवर्तन मिळेपर्यंत शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी दिली आहे. तरी नागरिकांनी जपून पाण्याचा वापर करावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.

COMMENTS