Homeताज्या बातम्या

दोन चिमुकल्यांचा गाळात फसल्याने मृत्यू

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील काळवंड येथे एक दुर्दैवी घटना पुढे आली आहे. शाळेतून जेवण करत घरी परत जात असतांना पोहण्यासाठी पाझर तलावात गेलेल्या दोन चिमूकल्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने आणि गळात रुतल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अनिकेत जाधव आणि आदित्य जाधव अशी मृत मुलांची नावे आहेत.

अभिनेत्री तापसी पन्नू अडकली लग्नबंधनात
गणेश नाईकांना अटकपूर्व जामीन मंजूर
दुर्दैवी! वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या | LOKNews24

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील काळवंड येथे एक दुर्दैवी घटना पुढे आली आहे. शाळेतून जेवण करत घरी परत जात असतांना पोहण्यासाठी पाझर तलावात गेलेल्या दोन चिमूकल्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने आणि गळात रुतल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अनिकेत जाधव आणि आदित्य जाधव अशी मृत मुलांची नावे आहेत.

COMMENTS