Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन चिमुकल्यांचा गाळात फसल्याने मृत्यू

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील काळवंड येथे एक दुर्दैवी घटना पुढे आली आहे. शाळेतून जेवण करत घरी परत जात असतांना पोहण्यासाठी पाझर तलावात गेलेल्या दोन चिमूकल्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने आणि गळात रुतल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अनिकेत जाधव आणि आदित्य जाधव अशी मृत मुलांची नावे आहेत.

त्या अपात्र संचालकांनी रिझर्व्ह बँकेला डिवचले…
विखेंची पात्रता विचारणार्‍या थोरातांनी आत्मपरीक्षण करावे
प्रतीक काळेच्या आत्महत्येशी मंत्री गडाखांचा संबंध? ;माजी आ. मुरकुटेंकडून चौकशीची मागणी

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील काळवंड येथे एक दुर्दैवी घटना पुढे आली आहे. शाळेतून जेवण करत घरी परत जात असतांना पोहण्यासाठी पाझर तलावात गेलेल्या दोन चिमूकल्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने आणि गळात रुतल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अनिकेत जाधव आणि आदित्य जाधव अशी मृत मुलांची नावे आहेत.

COMMENTS