Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूरात 24 तासामध्ये तिघांची हत्या

नागपूर ः वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागपूर पुन्हा एकदा हादरले आहे. उपराजधानी नागपुरात 24 तासांत चार वेगवेगळ्या घटनेत तिघांची हत्या झाली. तस

भाजपने नाविन्यपूर्ण योजनांतून केला देशाचा विकास ः आमदार मोनिका राजळे
व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांची नॅशनल स्टॉक एक्स्चेंजला भेट
भोंदू खरातच्या 3500 व्हिडिओ लिंक्स पोलिसांनी सोशल मीडियावरून हटवल्या पीडितांना घराबाहेर पडणे अवघड

नागपूर ः वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागपूर पुन्हा एकदा हादरले आहे. उपराजधानी नागपुरात 24 तासांत चार वेगवेगळ्या घटनेत तिघांची हत्या झाली. तसेच जीवघेण्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या गंभीर विषयावर ट्वीट करत राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली की नाही असा संतप्त सवाल करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकस्त्र सोडले आहे.

COMMENTS