Homeताज्या बातम्यादेश

बिहारमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू

नवी दिल्ली ः बिहारमध्ये गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने 12 जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. भागलपूरच्या मसाडू गावात 50 हून अ

 स्व.अजित पवारांच्या स्मारकासाठी पालिकेने जागा द्यावी : भापकर
कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द कराअकोलेत किसान सभेची निदर्शने
अफगाणिस्तानात अतिरेक्यांमध्येच झाले वाद… तालिबान – हक्कानी नेटवर्कचे दहशतवादी भिडले…

नवी दिल्ली ः बिहारमध्ये गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने 12 जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. भागलपूरच्या मसाडू गावात 50 हून अधिक घरे गंगेत वाहून गेली आहेत. नवाडा येथे पावसादरम्यान वीज पडून 3 जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील 21 जिल्ह्यांमध्ये बुधवारीही पूरस्थिती कायम आहे. गंगा, यमुना, घाघरा, शारदा यांसह अनेक नद्यांना येथे उधाण आले आहे. हवामान खात्याने आज 22 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.

COMMENTS