Homeताज्या बातम्यादेश

बिहारमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू

नवी दिल्ली ः बिहारमध्ये गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने 12 जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. भागलपूरच्या मसाडू गावात 50 हून अ

…तर, नितीश कुमारांना केंद्राशी संघर्ष घ्यावा लागेल!
दुबळ्या अफगाणिस्तानवर टिम इंडिया बरसली ; रागावलेल्या भारतीयांना दिवाळ भेट दिली !
मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी – प्रकाश आंबेडकर

नवी दिल्ली ः बिहारमध्ये गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने 12 जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. भागलपूरच्या मसाडू गावात 50 हून अधिक घरे गंगेत वाहून गेली आहेत. नवाडा येथे पावसादरम्यान वीज पडून 3 जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील 21 जिल्ह्यांमध्ये बुधवारीही पूरस्थिती कायम आहे. गंगा, यमुना, घाघरा, शारदा यांसह अनेक नद्यांना येथे उधाण आले आहे. हवामान खात्याने आज 22 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.

COMMENTS