राज्यात सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

संजय राऊतांचे सूचक वक्तव्य.

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यास त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नसल्याचे सूचक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी केले. शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात असून त्यातील काही काहींना भावनिक करून शिवसेनेतून फोडण्यात आले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यावरही निशाणा साधला आहे.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बुधवारी सपत्नीक श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम पुन्हा सुरु करणार

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यास त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नसल्याचे सूचक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी केले. शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात असून त्यातील काही काहींना भावनिक करून शिवसेनेतून फोडण्यात आले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यावरही निशाणा साधला आहे.

COMMENTS