राज्यात सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

Homeताज्या बातम्या

राज्यात सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

संजय राऊतांचे सूचक वक्तव्य.

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यास त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नसल्याचे सूचक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी केले. शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात असून त्यातील काही काहींना भावनिक करून शिवसेनेतून फोडण्यात आले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यावरही निशाणा साधला आहे.

आनंद परांजपे यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठीलवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता
समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार
विकासकामांना स्थगिती देण्यास नकार मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय 

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यास त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नसल्याचे सूचक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी केले. शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात असून त्यातील काही काहींना भावनिक करून शिवसेनेतून फोडण्यात आले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यावरही निशाणा साधला आहे.

COMMENTS