Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात उन्हाचा चटका वाढला  

मुंबई ः राज्यातील थंडी कमी होतांना दिसून येत आहे. कारण किमान आणि कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सियसने वाढ झाली. सोमवारी अकोला येथे उच्चांकी 35.4 अ

दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या मित्रांचा अपघाती मृत्यू
चाकूचा धाक दाखवून 2 वर्षांच्या लेकीला बापाने केले बंधक .
राहुरी शहरात वाढले डासांचे साम्राज्य

मुंबई ः राज्यातील थंडी कमी होतांना दिसून येत आहे. कारण किमान आणि कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सियसने वाढ झाली. सोमवारी अकोला येथे उच्चांकी 35.4 अंश सेल्सियस तापमान होते. उत्तरेकडील थंड वार्‍यांच्या अभावामुळे राज्याच्या किमान तापमानात सध्या वाढ झाली आहे. मात्र आता येत्या आठवड्यात पुन्हा एकदा राज्यात गारठा वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तरेकडील थंड वार्‍यांच्या अभावामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील गारठा कमी होण्याबरोबरच दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

COMMENTS