Tag: Agricultural Policy
कर्जमाफी व पीक विम्याच्या प्रश्नांवर कृषी मंत्र्यांना जाब-नुमान चाऊसशेतकर्यांच्या हक्कांसाठी मौलाना आझाद युवा मंचचे कृषी मंत्र्यांना निवेदन
माजलगाव : राज्याचे कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या माजलगाव दौर्यादरम्यान मौलाना आझाद युवा मंचचे बीड जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊ [...]
रोहित पवार यांच्या सरसकट कर्जमुक्ती आंदोलनाला किसान संघर्ष समितीचा सक्रिय पाठिंबा
शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्न सत्याग्रह’ आंदोलनाला राष् [...]

कर्जमाफीच्या जीआरची होळी! जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांचा सरकारविरोधात तीव्र आक्रोश, सरसकट कर्जमाफीची मागणी!
https://youtu.be/r-2T0EcAFdg
जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांनी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात, आक्रमक होत सरकारच्या कर्जमाफी योजनेच्या जीआरची होळी क [...]

कर्जमाफीच्या अटी व देवस्थान जमीन प्रश्नी किसान सभेचे राज्यभर आंदोलन
https://youtu.be/B_9_5xWc1kw
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये अनेक जाचक अटी लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राह [...]
बाधित फळपिकांचे पंचनामे त्वरित करा : कृषिमंत्री भरणे
मुंबई : राज्यातील मे व जून 2026 या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने [...]

कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द करा या मागणीसाठी किसान सभेची निदर्शने
https://youtu.be/EA95nLxW_jc
कर्जमाफीच्या शासनादेशामध्ये मोठ्या प्रमाणात अटी शर्ती लावल्यामुळे बहुसंख्य शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार आहेत. [...]
कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द कराअकोलेत किसान सभेची निदर्शने
अकोले : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयात विविध अटी घातल्याने मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचा आ [...]
शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा आज रास्तारोको
देवळाली प्रवरा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी व इतर मागण्यांसाठी मंगळवारी (ता. ९) सकाळी १० वाजता राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर अहिल्या [...]
शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखला कांद्याला भाव नसल्याने कांदा उत्पादक आक्रमक
पुणे : राज्यातील सततच्या बदलत्या हवामानाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असून अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे शेतकरी आ [...]
बळीराजाला मोठा दिलासा; शेतकरी कर्जमाफीची घोषणा
मुंबई / प्रतिनिधी : महाराष्ट्रातील बळीराजासाठी मोठा दिलासा देत मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी ’शेतकरी कर्जमाफी’ची घोषणा केली. गेल्य [...]
