Tag: महाराष्ट्र राजकारण

कर्जमाफीत शेतकऱ्यांची संतापजनक फसवणूक
https://youtu.be/xkLYf6y2YCQ
कर्जमाफीसाठी सरकारने काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या वेळ [...]
८१ लाख महिलांना वगळले; बहिणींनो, सरकारवर ४२० चा गुन्हा दाखल करा – प्रा. सुशीलाताई मोराळे
बीड : ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने मतपेटीवर कब्जा करण्यासाठी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे टाकून अक्षरशः मतांची लूट केली. आता [...]
नांदेड विधानपरिषद निवडणुकीत रंगत वाढली; काँग्रेसकडून रामदास पाटील सुमठाणकर यांची उमेदवारी
नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेस पक्षाकडून रामदास पाटील सुमठ [...]

ओबीसी आरक्षणावर गदा? राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश; ५० टक्क्यांच्या मर्यादेमुळे जागा कमी होणार
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत नि [...]
महायुतीचा विधानपरिषदेच्या जागावाटपाचा तिढा सुटला; ११-४-२ चा फॉर्म्युला ठरला, तिन्ही पक्षांमध्ये एकमत
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर, अखेर विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुतीचे अं [...]
लाडक्या बहिणींचे १५०० रुपये सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात खुपतात; रोहिणी खडसे यांचा थेट हल्लाबोल
जळगाव : राज्यातील बहुचर्चित 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'तील तब्बल ८० लाख महिलांना अपात्र ठरवले गेले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदच [...]
अल्पसंख्याक विकास विभागातील ४०६ रिक्त पदे भरा; आमदार रईस शेख यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी
मुंबई : राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागातील ४०६ पदे अनेक वर्षांपासून रिक्त असून, त्याचा या विभागाच्या योजना राबवण्यात अडथळा येत आहे. त्य [...]
तनपुरेंच्या प्रवेशामागे विकासाचे राजकारण की राजकारणाचा विकास? राहुरीच्या सत्तेच्या पटावर नवी समीकरणे
देवळाली प्रवरा : राहुरीच्या राजकारणात गेल्या दोन दशकांत अनेक सत्ता बदलल्या, अनेक नेते आले-गेले, मैत्री झाली आणि वैरही झाले. मात्र एक प्रश्न कायम [...]
अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची गरज; चौंडीत जयंती महोत्सव उत्साहात
जामखेड : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांनी अंधश [...]

आंदोलनकर्त्यांनी संयम बाळगावा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुख [...]
