Tag: जलसंधारण
एल निनोच्या पार्श्वभूमीवर भूजल पातळी वाढविणे आवश्यकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचना ; जलयुक्त शिवारची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश
मुंबई : एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण तसेच जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गतची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत. तसेच भूजल पातळी कमी झा [...]
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा नव्या जलक्रांतीची दिशा; आ. आशुतोष काळे; कुंभारी येथे गोदावरीचे जलपूजन
कोपरगाव : राज्य पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे अत्यंत गरजेचे असून ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेच्या माध्यमातून शाश्वत जलव्यवस्थापन अधिक बळकट होईल. [...]
चिंचोली गुरवमध्ये सिमेंट पाईप टाकण्यास प्रारंभ; पाण्याची समस्या सुटणार; थोरात कारखान्याच्या पुढाकाराने कार्यारंभ
संगमनेर : दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांसाठी थोरात कारखान्याच्या पुढाकारातून सिमेंट पाईप टाकून पा [...]

‘पाणी कपातीसह बचतीचे उपाय करण्याची गरज’
श्रीरामपूर : यंदा एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत हा प्रभ [...]
कृषीकुल-आधुनिक शेतीचे विद्यापीठ; देशभरातील शेतकर्यांसाठी परिवर्तनाचे केंद्र; पालघर येथील 48 शेतकर्यांचे यशस्वी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण
परळी वै. : ग्लोबल विकास ट्रस्टच्या सिरसाळा येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृषीकुल शेतकरी प्रशिक्षण केंद्राने आधुनिक व शाश्वत शेतीचे एक प्रभावी आणि [...]
गेवराई विधानसभा मतदारसंघ पाणीदार करणे हेच माझे ध्येय-अमरसिंह पंडित;प्रकल्प जलशारदा अंतर्गत बंगाली पिंपळा आणि म्हांडुळा येथे नाला खोलीकरण व रुंदीकरणाचा शुभारंभ
गेवराई : गेवराई विधानसभा मतदारसंघ जलसिंचनाच्या माध्यमातून पाणीदार करणे हेच आपले ध्येय असून शेतकर्यांचा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्र [...]

लोकसहभागातून जलक्रांती! बालमटाकळीत ९६० मीटर लांबीच्या बंधाऱ्याचे खोलीकरण सुरू
https://www.youtube.com/watch?v=dXbDNmZZCWA
"पाणी आडवा व पाणी जिरवा" अशा वल्गना शासनाकडून केल्या जात असल्या तरी, उन्हाळ्यात होणे गरजेचे असले [...]
कोपरगाव मतदारसंघात नाला खोलीकरणाच्या कमाला वेग
कोपरगाव : जलयुक्त शिवार उपक्रम अंतर्गत आर्ट ऑफ लिव्हिंग व मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असून या [...]
निवडक तपासणीचा खेळ; अंदाज समितीच्या दौर्याने उघडले प्रश्नचिन्हांचे जाळे
नांदेड : महाराष्ट्र विधानसभेच्या अंदाज समितीचा नांदेड दौरा मोठ्या गाजावाजात पार पडला; मात्र या दौर्याचा प्रत्यक्ष परिणाम काय झाला, यावर आता जिल् [...]
सावधानतेची कसोटी !
देशाच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या कृषी व्यवस्थेचे आणि त्यावर आधारलेल्या संपूर्ण अर्थचक्राचे लक्ष ज्याकडे लागून राहते, त्या नैऋत्य मान्सूनाबाबत यं [...]
