Tag: कृषी बातम्या
शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये15 जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी
मुंबई : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. म [...]
शेतकर्यांनी सावधगिरी बाळगून पेरणी करावीमुख्यमंत्री फडणवीस: ड्रग्जविरोधी मोहीम तीव्र सुरू
मुंबई : यंदाच्या मान्सून हंगामाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात सरासरीच [...]
चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत!
महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकरी ज्या क्षणाची अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर अवतरला आहे. नैऋत्य मान्सूनने राज्यात अध [...]
गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन
कोपरगाव : गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामात आतापर्यंत केवळ एकच आवर्तन देण्यात आले असून वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, चारा पिके आणि ऊस शेती धोक्यात [...]
मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावरपुढील दोन-तीन दिवसांत आगमनाची शक्यता
मुंबई : अरबी समुद्रातील मोसमी वार्यांची प्रगती वेगाने सुरू असून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनने गोव्यापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे आता महा [...]
वादळाने केळी भुईसपाट; निवघ्यात खा.चव्हाणांची पाहणीहेक्टरी दोन लक्ष रूपयांची मागणी
मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या वादळी वार्याने नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्यांवर मोठे संकट ओढवले आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभ्या के [...]
खा.सोनवणेंची शेतकरीहिताची भूमिका पाहून शेतकरी नेतेही भारावलेशेतकर्यांचे प्रश्न घेवून शेतकरीनेते खासदारांच्या घरी
जिल्ह्यातील शेतकर्यांच्या हक्काची पिकविम्याची रक्कम त्यांना तात्काळ मिळावी, आदि मुद्दे घेवून शेतकरी नेते खा.बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी गेल [...]

कर्जमाफीत शेतकऱ्यांची संतापजनक फसवणूक
https://youtu.be/xkLYf6y2YCQ
कर्जमाफीसाठी सरकारने काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या वेळ [...]

राज्यात इंधनसाठा मुबलक; शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे मंत्री भरणे यांचे आवाहन
सोलापूर : राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकरी तसेच नागरिकांनी विनाकारण घाईगडबड करून इंधनाची साठवणूक करू नये, असे आवाहन कृष [...]

वाढत्या उष्णतेने आंबा पिकला, पण निर्यातीअभावी बाजारपेठेत दर कोसळले; कोकणचा हापूस बागायतदार पुन्हा संकटात!
https://youtu.be/g2k8vbYRuVQ
२०२६ च्या आंबा हंगामात कोकणच्या हापूस बागायतदारांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. वाढत्या उष्णतेमुळे आंबा लवकर पिकू [...]
