Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 अनेक मुद्द्यांवर शिष्टमंडळ घेऊन भेटलो आणि चर्चा झाली – राज ठाकरे

मुंबई प्रतिनिधी - राज ठाकरे आज मुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक झाली. प्रत्येक मुद्द्यावर शिष्टमंडळ घेऊन भेटलो. यामध्ये वरळी बीडीडी पुनर्विकास प्रक

राज ठाकरे यांच्या विरुद्ध परळी न्यायालयाने बजावलेलं अटक वॉरंट रद्द
‘माफी मांगो राज ठाकरे…’
उद्धव-राज येणार एकत्र ?

मुंबई प्रतिनिधी – राज ठाकरे आज मुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक झाली. प्रत्येक मुद्द्यावर शिष्टमंडळ घेऊन भेटलो. यामध्ये वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्प यासंदर्भात चर्चा झाली. या संदर्भात लवकरच बैठक लावली जाईल आणि बीडीडीवासियांना असणारे प्रश्न सोडवले जातील. तसेच दुसरा मुद्दा सिडको लॉटरी धारकांच्या घरासंदर्भात चर्चा झाली, याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. तसेच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांना जो तगादा लावला आहे तो आजपासून बंद केला जाईल. अवकाळी पावसाने नुकसान झाले त्यावर चर्चा झाली. त्याबद्दल ही आदेश काढले जातील. मराठी आदेशाबद्दल मुख्यमंत्री यांना ही माहित नव्हतं. मुख्यमंत्री म्हणाले मराठी पूर्ण बंद होणार नाही, तसेच दादर कोळी बांधवांचे प्रश्न होते ते देखील सोडवले जातील. कोरोना काळात देखील असे घडले आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाी ही होईल का? राजकारण करु नका. 

COMMENTS