तलावाच्‍या पाण्यात पाय घसरून पती आणि पत्‍नीचा मृत्‍यू .

Homeताज्या बातम्या

तलावाच्‍या पाण्यात पाय घसरून पती आणि पत्‍नीचा मृत्‍यू .

सुभाष राऊत व त्यांच्‍या पत्नी सुरेखा राऊत अशी पती-पत्‍नीचे नाव

यवतमाळ प्रतिनिधी- राळेगाव(Ralegaon) तालुक्यातील वरूड जहांगीर(Warood Jahangir) येथील शेतकरी पती– पत्नी यांचा वेष्टरच्या पाण्यात पाय घसरून पडून मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह नाल्यातील झाडाला अडकलेले आढळून आले. सुभाष राऊत(Subhash Raut) व त्यांच्‍या पत्नी सुरेखा राऊत(Surekha Raut) अशी मृत्यू झालेल्या पती पत्नीचं नाव आहे. घटनास्थळी राळेगाव पोलीस(Ralegaon Police) दाखल झाले असून घटनेचा तपास करीत आहेत.

जिल्हा अनलॉक कायम, व्यवहार सुरू राहणार ; दुसर्‍या आठवड्यातही जिल्हा प्रथम स्तरमध्येच
 दिल्ली येथे केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांची कार्य तत्परता
ग्रामीण भारताचे चित्र बदलविण्यासाठी जलसंवर्धनापासून वेस्टलॅन्ड पर्यंतचे प्रयोग मी जिद्दीने करत असतो – नितीन गडकरी

यवतमाळ प्रतिनिधी- राळेगाव(Ralegaon) तालुक्यातील वरूड जहांगीर(Warood Jahangir) येथील शेतकरी पती– पत्नी यांचा वेष्टरच्या पाण्यात पाय घसरून पडून मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह नाल्यातील झाडाला अडकलेले आढळून आले. सुभाष राऊत(Subhash Raut) व त्यांच्‍या पत्नी सुरेखा राऊत(Surekha Raut) अशी मृत्यू झालेल्या पती पत्नीचं नाव आहे. घटनास्थळी राळेगाव पोलीस(Ralegaon Police) दाखल झाले असून घटनेचा तपास करीत आहेत.

COMMENTS