Homeव्हिडीओ

मुंबई-अहमदाबाद हायवेवर नववधूच्या घराबाहेरच वऱ्हाड्यांच्या ट्रकला भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू तर ३० हून अधिक जखमी.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानीवराजवळ वऱ्हाड्यांच्या ट्रकला भीषण अपघात होऊन १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. नवरीच्या घराच्या अगदी हाकेच्या अंतरावर पोहचताच हा अपघात घडला.

करोडी येथील शेतकऱ्यांच्या 350 पपईच्या झाडांचे अज्ञाताने केले नुकसान 
सेवानिवृत्त पोलीस हवालदाराने गळफास घेऊन केली आत्महत्या | LOK News 24
पदवीने डेंटिस्ट मात्र चालवते गर्भपात केंद्र | LOKNews24

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानीवराजवळ वऱ्हाड्यांच्या ट्रकला भीषण अपघात होऊन १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. नवरीच्या घराच्या अगदी हाकेच्या अंतरावर पोहचताच हा अपघात घडला.

COMMENTS