Homeव्हिडीओ

मुंबई-अहमदाबाद हायवेवर नववधूच्या घराबाहेरच वऱ्हाड्यांच्या ट्रकला भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू तर ३० हून अधिक जखमी.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानीवराजवळ वऱ्हाड्यांच्या ट्रकला भीषण अपघात होऊन १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. नवरीच्या घराच्या अगदी हाकेच्या अंतरावर पोहचताच हा अपघात घडला.

पोलिसांनी अतुल लोंढेच तोंड दाबल तरीही… | LOKNews24
कत्तलीसाठी 25 गायी घेऊन जाणारा ट्रक नागरिकांनी पेटविला ; पाहा व्हिडीओ I LOKNews24
बॉलिवूड कधीच संपणार नाही, रोहित शेट्टीचं मोठं विधान | LOKNews24

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानीवराजवळ वऱ्हाड्यांच्या ट्रकला भीषण अपघात होऊन १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. नवरीच्या घराच्या अगदी हाकेच्या अंतरावर पोहचताच हा अपघात घडला.

COMMENTS