मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानीवराजवळ वऱ्हाड्यांच्या ट्रकला भीषण अपघात होऊन १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. नवरीच्या घराच्या अगदी हाकेच्या अंतरावर पोहचताच हा अपघात घडला.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानीवराजवळ वऱ्हाड्यांच्या ट्रकला भीषण अपघात होऊन १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. नवरीच्या घराच्या अगदी हाकेच्या अंतरावर पोहचताच हा अपघात घडला.

COMMENTS