Homeव्हिडीओ

मुंबई-अहमदाबाद हायवेवर नववधूच्या घराबाहेरच वऱ्हाड्यांच्या ट्रकला भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू तर ३० हून अधिक जखमी.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानीवराजवळ वऱ्हाड्यांच्या ट्रकला भीषण अपघात होऊन १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. नवरीच्या घराच्या अगदी हाकेच्या अंतरावर पोहचताच हा अपघात घडला.

Maharashtra : राज्यात आजपासून कडक निर्बंध! | LOKNews24
स्वामींच्या विभूतीचा चमत्कार | श्री स्वामी समर्थ महाराज अनुभव | Shri Swami Samarth Maharaj
महिला आमदाराच्या सासऱ्याकडून तरुणाला बेदम मारहाण | LOKNews24

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानीवराजवळ वऱ्हाड्यांच्या ट्रकला भीषण अपघात होऊन १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. नवरीच्या घराच्या अगदी हाकेच्या अंतरावर पोहचताच हा अपघात घडला.

COMMENTS