Category: संपादकीय
आशादायी अर्थसंकल्प !
नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर झाला. एकूण ५० लाख, ६५ हजार, ३४५ कोटींचा हा अर्थसंकल्प केंद्रीय वित्त मंत्री नि [...]
अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी दिलासादायक !
केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होताच विविध चर्चासत्रांना उधान आलेले पहावयास मिळाले. अर्थसंकल्प सादर करत असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या [...]
‘एक व्यक्ती एक मूल्य’ असणाऱ्या देशात व्हीआयपी ?
प्रयागराज महा कुंभमेळ्यात काल जी चेंगराचींगरी झाली; त्यामध्ये, अनेक सर्वसामान्य भाविकांना त्यांचे प्राण गमवावे लागले. महा कुंभमेळाचे आयोजन मोठ्या [...]
ओबीसी राजकीय आरक्षण अधांतर !
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या आरक्षणाला आवाहन दिल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय दिले गेले ह [...]
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी ट्रिपल टेस्ट करा!
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाच्या विषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यामध्ये पुढील तारीख २५ फेब्रुवारी दे [...]
वाढत्या महागाईमुळे मध्यमवर्ग ढासळतोय !
भाजीपाला, स्वयंपाकाचे तेल आणि दुधाच्या किमती वाढल्याने देशभरातील मध्यमवर्गीय कुटुंबात जीवनावश्यक वस्तूंसाठी अधिक खर्च झाला. एका बाजूला निसर्गाच् [...]
लोकशाही आणि प्रजासत्ताक !
लोकशाही आणि प्रजासत्ताक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लोकशाही असल्याशिवाय प्रजेला आपले हक्क उपभोगता येत नाहीत. त्यामुळेे लोकशाहीची किंमत स्वा [...]
हिंदू असूनही आम्ही अध्यात्मिक सत्तेपासून वंचित का ?
हिंदू धर्म हा या देशातील बहुजनांच्या दृष्टीने आस्थेचा आणि पवित्र धर्म आहे. बारा वर्षांनी म्हणजे एक तपानंतर या धर्माचा कुंभमेळा होतो. तर, बारा कु [...]
दीड-दीड वर्षांची वाटणी, शरद पवारांची धाटणी!
संसदीय लोकशाही व्यवस्थेत सत्ताधारी पक्षाला जितके महत्त्व असते, तितकेच, किंबहुना; त्यापेक्षा काही अंश अधिक महत्त्व, हे विरोधी पक्षनेते पदाला असते. [...]
बाळासाहेब ठाकरे आणि राजकीय उणीव !
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून, पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले आणि आता वेगवेगळ्या पक्षात कार्यरत असलेले, अनेक माज [...]
