Category: संपादकीय
राज्याचा अर्थपूर्ण संकल्प !
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्च ते २६ मार्चपर्यंत असणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतरचं, हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल. याच अधि [...]
फडणवीस सचोटीचे नेते !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सचोटीचे नेते आहेत, हे त्यांचा राजकीय शत्रूही मान्य करेल. कालपासून सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान च [...]
भाजपचे पुन्हा धक्कातंत्र !
भाजप हा संपूर्णवेळ राजकारण करणारा आणि धुर्त व चाणाक्ष असा पक्ष आहे. राजकारण हा फावल्या वेळेत करण्याचा उद्योग नसून तो पूर्ण वेळ करण्याची गरज असल्य [...]
“धस”मुसळे धसांचे खरे आका कोण ?
शेतकऱी आणि शेतमजूराचं आयुष्य जगलेल्यांना तसंच ग्रामीण भागातील जनतेला हे ठामपणे माहित असतं की, ज्वारी-बाजरीचं पीक काढल्यानंतर त्याची खुंटे शेतात उ [...]
बेताल वक्तव्याची परिसीमा !
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये बेताल वक्तव्याने उंच टोक गाठले आहे. बेताल वक्तव्ये करून तशी वातावरणनिर्मिती केली जात आहे, यातून दोन समाज [...]
ट्रम्प, मस्क यांचा अव्यवहार्य दावा!
अंतरिक्षात गेली जवळपास 300 दिवस वास्तव्य करीत असलेले सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचं वास्तव्य अंतरिक्षात आठ दिवसापेक्षा अधिक होणार नव्हते; [...]
जनतेचे प्राण कवडीमोल झालेत काय?
महा कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी नंतर अवघ्या काही दिवसातच, नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी रात्री झालेली चेंगराचेंगरी ही देशाच्या दृष्टीने अतिशय [...]
नितेश यांनी वैचारिक उंची वाढवावी !
'ज्या गावांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे किंवा ज्याठिकाणी महाविकास आघाडीचे सरपंच असतील, त्या गावांना एक रुपयाचाही निधी देणार नाही’, असा असंवैध [...]
काँगे्रसचा नवा प्रयोग !
महाराष्ट्र काँगे्रसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड काँगे्रसच्या नेतृत्वाने केली आहे. खरंतर ही निवड अनपेक्षित अशी आहे. तशीच पक्षा [...]
‘मूर्तीं’चे नफेखोर षडयंत्र!
काही आठवड्यांपूर्वी इन्फोसिस चे संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरूणांना आठवड्यातील ७० तास काम करण्याचा उपदेश केला होता. यात, त्यांनी पालकांनाही उपद [...]
