Category: संपादकीय
संविधानाची पंच्याहत्तरी आणि आरोप-प्रत्यारोप!
भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध चर्चा, परिषदा भरविण्यात येवून त्यावर विचारमंथन होतांना दिसून येत आहे. असेच काहीशी विशेष चर्चा [...]
संविधानावर मोदींची आक्रमक भूमिका !
भारतीय संविधानाच्या पंचाहत्तरी निमित्त देशाच्या संसदेत सलग चार दिवसांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये लोकसभेत १३ आणि १४ तर राज्यसभे [...]
अपघाताची संख्या कमी करण्यात अपयश !
परदेशात ज्याप्रमाणे अपघाताचे प्रमाण कमी केले आहे, त्या तुलनेत भारतातील अपघातातील प्रमाण कमी करण्यात आपल्याला अपयश आले आहे. तर याउलट भारतातील अपघा [...]
दोन्ही पवार एकत्र येणार ?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यातील राजकीय चित्र स्थिर होईल अशी अपेक्षा होती, मात्र राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची श [...]
पवारांना सोबत घेणे म्हणजे ओबीसींचा विश्वासघात!
काल महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मोठ्या घडामोडी घडत असल्याच्या बातम्या, थेट दिल्लीहून धडकत होत्या. यामध्ये, सर्वात अग्रणी असणारी बातमी म्हणजे रा [...]
न्यायव्यवस्थेला हादरे !
न्यायव्यवस्थेमध्ये नेमके काय सुरू आहे, त्याचे उघडे-नागडे रूप बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रानेच नव्हे तर देशाने पाहिले. खरंतर ज्यांच्याकडून न्यायाची [...]
आत्मसन्मानाचा लढा पराभूत होत नसतो..!
तमिळनाडू आणि केरळ या दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात असलेल्या वायकोम मंदिरात बहुजन समाज प्रवेशाच्या आंदोलनाला १०० वर्ष पूर्ण होत असल्याब [...]
राज्यसभा अध्यक्ष आणि अविश्वास प्रस्ताव!
भारताच्या इतिहासात प्रथमच देशाचे उपराष्ट्रपती म्हणजेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले जगदीश धनखड यांच्या विरोधात राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या ख [...]
भीषण अपघातानंतर चालकाला सहानुभूती कुणाची?
कुर्ला बस अपघात प्रकरण, हे जगातल्या कोणत्याही अपघातातील अतिशय गंभीर प्रकरण आहे. मुंबईकरांच्या जीवनात दळणवळणाची साधने ही अतिशय महत्त्वाचा घटक आहे. [...]
लाडकी बहीण आणि राज्याचा खिसा !
महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना. या योजनेमुळेच महायुतील सरकारला आपल्या लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान दिले. मात्र या [...]
