Category: संपादकीय
इंडिया आघाडीचे विघटन..?
इंडिया आघाडी या काँग्रेस प्रणित आघाडीने लोकसभा २०२४ च्या निवडणुकांमध्ये, विरोधी पक्षांना एकत्रित करत आणि संविधान बचाव चे नरेटिव्ह निवडणुकीचा मुख् [...]
‘ईव्हीएम’चा संशयकल्लोळ !
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला मिळालेले यश आणि महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे [...]
नवे सरकार जनतेच्या प्रश्नांना सोडवेल!
आझाद मैदानावरच्या शपथविधी सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पदावर नियुक्त झाल्यापासून, राज्य सरकारचा कार्यभार प्रारंभ [...]
महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येचा शपथविधी!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडला [...]
अखेर, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री!
तब्बल दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर कोण बसेल, हे मात्र आता निश्चित झाले. २०१४ पासून सलग पाच वर्षाची टर्म [...]
शाब्बास, माळकवाडी!
माळशिरस मतदारसंघातील माळकवाडी या गावाच्या ग्रामस्थांनी, भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आपला एक वेगळा पैलू काल नोंदवला! या गावामध्ये राष्ट्रवादी काँग [...]
लोकसंख्या वाढीचे प्रोत्साहन दिशाभूल करणारे !
भारतासारख्या विशाला देशाचा लोकसंख्येच्या बाबतीत विचार केल्यास भारताने चीनला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. भारताने आपली लोकसंख्या 143 कोटी [...]
‘आप’ची ‘एकला चलो रे’ची रणनीती !
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ 23 फेबु्रवारी रोजी संपत असल्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल जानेवारी 2025 मध्ये वाजण्याची शक्यता आहे. [...]
संसदेत संविधान..!
संसदेचे हिवाळी अधिवेशन गेल्या आठवड्यात सुरू झाल्यापासून, कामकाजाशिवाय पुढे चालले होते; अर्थात, दर दिवशी सभागृह स्थगित करण्यात पलीकडे लोकसभा अध्य [...]
संघप्रमुखांनी हिंदू बहुजनांना, अज्ञानाच्या गर्तेत लोटू नये !
लोकसंख्या वाढीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा संघ प्रमुख मोहन भागवत यांनी वक्तव्य करून, या संदर्भात विवाद उभा केला आहे. लोकसंख्या वाढीचे प्रमाण २.१% प [...]
