Category: संपादकीय
शिबू सोरेन : निर्णायक संघर्षाचा नेता !
देश स्वतंत्र झाल्यानंतर येथील सामान्य जनतेवर देशी लोकांनीच मोठ्याप्रमाणावर अन्याय-अत्याचार सुरू केले होते. त्यातीलच एक भाग म्हणजे तत्कालीन बिहार [...]
ओबीसी आरक्षण लागू झाले, पण..!
महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणासह घ्याव्यात, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अर्थात [...]
शरद पवारांच्या मंडल यात्रेवर शंका का !
नऊ ऑगस्ट हा भारतात क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो; त्याचप्रमाणे, तो जागतिक मूलनिवासी दिवस सुद्धा आहे. मात्र, याच दिवसाचं औचित्य साधून महाराष [...]
माजी पंतप्रधानांच्या नातवाला जन्मठेपेची शिक्षा !
कर्नाटकातील माजी जेडी(एस) खासदार तथा माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना याला शनिवारी म्हैसूरमधील 47 वर्षीय घरगुती कामगार महि [...]
बिहार मतदार यादीतून ६७ लाख मतदार कमी !
बिहार विधानसभा निवडणूक मतदार याद्यांचे प्रारूप बाहेर येताच लोकसभेचे विरोधी पक्षनेता राहुल गांधी आणि निवडणूक आयोग यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फै [...]
तर, नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचे काय ?
न्यायालय आणि निर्णय हे आता समीकरण देशाच्या पातळीवर अधिक घट्ट बनू पाहतेय. कोणतीही घटना दहशतवादाच्या स्वरूपात जेव्हा घडते, तेव्हा त्या घटनेला प्रत् [...]
आण्णा डांगे यांच्या पुन:प्रवेश निमित्ताने…!
'माधव' समीकरण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खासकरून महाराष्ट्रात निर्माण केले होते. या केलेल्या समीकरणातून ज्या तीन नेतृत्वांचा महाराष्ट्रात भा [...]
विरोधकांचे प्रश्न; सत्ताधाऱ्यांचे प्रतिप्रश्न !
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या ९७ दिवसांनंतर संसदेत १६ तासांच्या चर्चेला प्रारंभ करताना, संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी ऑपरेशन सिंदूर कसे यशस्वी झा [...]
सत्तेच्या वाट्याचा भावनिक ओलावा !
गरज ही शोधाची जननी असते, अशी एक म्हण मराठी भाषेतही रूढ आहे. सध्या, महाराष्ट्राच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लक्षात घेता; म [...]
नोकियाने केलेली चूक इंटेल’ही करतेय का ?
जगातील चिप बनवणारी आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेली इंटेल ने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कपातीचे धोरण आखले आहे. जगातल्या सर्व आयटेक क्षेत्रा [...]
