Category: संपादकीय
राजकारणातील हरवलेला संवाद .. !
महाराष्ट्राच्या राजकारणाला दीर्घ अशी परंपरा आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून ते आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फ [...]
दादा, बेमूर्वत आणि अहंकाराचा फुगा फुटणारच!
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच नावाची चर्चा असते, ती म्हणजे 'अजितदादा'. पण ही चर्चा त्यांच्या विकासकामांची नाही, तर त्यांच्या बेमूर्वतखोर व [...]
इराणमधील अशांतता आणि अस्थिरता !
इराणमध्ये सध्या उसळलेली अशांतता ही अचानक घडलेली घटना नाही, तर ती दीर्घकाळ साचलेल्या असंतोषाचा उद्रेक आहे. वाढती महागाई, ढासळती अर्थव्यवस्था, बेरोज [...]
अजित पवार : टग्या ते लाचार नेता !
महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक स्थित्यंतरे पाहिली, पण नीतिमत्तेचा इतका मोठा ऱ्हास कधीही अनुभवला नव्हता. ज्या नेत्यावर ७० हजार कोटींच्या सिंच [...]
शहरांचा श्वास कोंडला..!
भारत वेगाने शहरीकरणाकडे वाटचाल करत असताना विकासाच्या या प्रवासाला एक काळी किनार लाभली आहे, ती म्हणजे वाढते वायू प्रदूषण. भारतीय संविधानातील कलम 21 [...]
डॉ. संग्राम पाटील यांची चौकशी निषेधार्ह!
भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आणि महाराष्ट्राचे अभिमानी सुपुत्र डॉ. संग्राम पाटील यांना मोदी सरकारविरुद्ध "आक्षेपार्ह" सोशल मीडिया संभाषणात सहभागी [...]
लढवय्या ममता दीदी !
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या केवळ एका राज्याच्या नेत्या नसून त्या भारतीय राजकारणातील 'नारीशक्ती' आणि 'संघर्षाचे' प्रतीक मानल्या जा [...]
मुंबईत सत्ता कोण राखणार ?
राज्यात 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत असले तरी, या सर्वांत मुंबईची महानगरपालिका केंद्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महानग [...]
पर्यावरण चळवळीचा आवाज हरपला !
पर्यावरण संरक्षण हा आजमितीस कळीचा मुद्दा बनतांना दिसून येत आहे. या पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याची गरज असतांना आपण त्याकडे [...]
लोकशाहीचा गळा घोटणारा ‘बिनविरोध’ बनाव!
लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले राज्य. पण आज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात 'बिनविरोध' निवडीचा जो नवा पायंडा पडू ला [...]
