Category: संपादकीय
प्रजासत्ताक परखडता !
७७ वर्षे झाली. दरवर्षी २६ जानेवारीला तिरंगा फडकतो, भाषणे होतात, परेड निघते आणि “संविधानाने दिलेले हक्क” पुन्हा पुन्हा उच्चारले जातात. पण एक अस्वस् [...]
जलसंकटाचे भीषण वास्तव !
जगातील अर्धी लोकसंख्या जलसंकटाचा सामना करत आहे, ही केवळ आकडेवारी नाही तर मानवजातीच्या भवितव्यावर आलेली गंभीर घटना आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ताज्य [...]
वसाहतवादाचा नवा अवतार !
दुसऱ्या महायुद्धाच्या राखेने माखलेल्या जगाने 'शांतता' आणि 'लोकशाही'चे जे स्वप्न पाहिले होते, त्याला आज डोनाल्ड ट्रम्प यांच्या रूपाने पुन्हा एकदा व [...]
आता महापौरपदाकडे लक्ष.. !
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी आटोपल्यानंतर आता सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या महापौरपदाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. मह [...]
निम्म्या महापालिकेत महिला महापौर!
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदांसाठीची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे. या सोडतीमुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, अनेक दिग् [...]
रोजगाराच्या संधी आणि गुंतवणूक
भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच गेटवे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगत महाराष्ट्राचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित केले [...]
युजीसीच्या मार्गदर्शक तत्वांचा विरोध का?
भारतातील उच्च शिक्षणाची चौकट वेगाने बदलत आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर के [...]
भाजपकडून नव्या नेतृत्वाला संधी !
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा नितीन नबीन यांच्याकडे सोपवली जाणे ही केवळ संघटनात्मक घटना नाही, तर भाजपच्या राजकीय प्रवासातील एक [...]
संघाची समरस चालाखी!
छत्रपती संभाजीनगर येथे नुकतेच एका व्याख्यानात आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी काही मुद्दे मांडले; जे सोडून दिले तरी काही बिघडत नाही! परंतु, जेव्ह [...]
उच्चभ्रूंच्या राजकीय दिवाळखोरीचा पंचनामा
निवडणुका आल्या की लोकशाहीचा उत्सव साजरा होतो, असे आपण म्हणतो. पण या उत्सवात काही असे पाहुणे असतात जे जेवणावळीत उणीवा काढत स्वतःला शहाणे समजतात. नु [...]
