Category: संपादकीय
मतविभाजनाचा फटका कुणाला ?
राज्यात 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. या निवडणूकीत कधी नव्हे इतका उद्रेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केला आहे. यासोबतच या न [...]
बिनविरोध’ निवड – लोकशाहीची प्रगल्भता की ‘सेटलमेंट’?
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत 'बिनविरोध' निवडणुकीला एक वेगळे महत्त्व आहे. एकेकाळी गावगाड्याचा कारभार एकोप्याने चालावा, गावात हेवेदावे निर्माण ह [...]
नववर्षाचे स्वागत करताना!
यंदाचे वर्ष 2026 आजपासून सुरू होत आहे. एकविसाव्या शतकाचा पाव शतकाचा टप्पा आपण नुकताच ओलांडला आहे. 25 वर्षांचा हा कालखंड मानवी इतिहासाच्या दृष्टीने [...]
महाराष्ट्राचे राजकारण : विचारधारेचा अंत की सत्तेची नशा?
महाराष्ट्र हे नेहमीच वैचारिक अधिष्ठान असलेले राज्य म्हणून ओळखले गेले आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या या भूमीत राजकारण हे क [...]
कार्यकर्त्यांचा हिरमोड आणि गोंधळ !
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जे दृश्य पाहायला मिळाले, ते महाराष्ट्राच्या राजकार [...]
नीती शून्य राजकारण !
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या काही वर्षांत अनेक उलथापालथी झाल्या, पण शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील 'नाते-राजकारण' आणि त्यासोबतच एका काॅ [...]
काँग्रेसच्या ‘खिचडी पॅटर्न’चा अन्वयार्थ!
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वात लक्षवेधी ठरत आहे त [...]
बांगलादेश अराजकतेच्या दिशेने !
भारताच्या तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानपासून बांगलादेशाला 1971 मध्ये वेगळे केले. तेव्हापासून ते गेल्या काही महिन्यांपर्य [...]
महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूकीतील चुरस !
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका हा राज्याच्या राजकारणातील अत्यंत निर्णायक टप्पा आहे. या निवडणुकांकडे केवळ 'स्थानिक स्वराज्य संस्थांच [...]
‘टीस’ देखील पक्षपाती अभ्यासाचा बळी !
देशातील उच्च शैक्षणिक संस्थांना आपल्या ताब्यात घेण्यासाठी वर्तमान सत्तेचे समर्थक असणाऱ्यांनी जेएनयू पासून तर देशांतील सर्व विद्यापीठांमध्ये हिंसक [...]
