Category: संपादकीय
मुंबईच्या महापौरपदासाठी घोडेबाजार?
मुंबईत जरी भाजपला एकहाती सत्ता मिळाली नसली तरी, भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे सहजशक्य होणारे नाही. शिंदे यांच्या हातात हुकमी एक्का असल्यामुळे त्यांन [...]
महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये अवतरले महिला-राज !
महाराष्ट्रात जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत महिलांचे प्रतिनिधित्व अत्यंत लक्षणीय राहिले आहे. राज्याच्या ५०% महिला आरक [...]
राज्यातील नवनिर्वाचित आठशे नगरसेवकांचे अभिनंदन!
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाला आहे. या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अत्यंत महत्त् [...]
भाजपचा विजय आणि प्रादेशिक पक्षांची धुळधाण !
महाराष्ट्रात गेल्या दीड-पावणेदोन वर्षांत लागोपाठ निवडणुका होत आहे. मार्च-एप्रिल 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये व [...]
चौफेर भाजप!
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा रणसंग्राम अखेर शांत झाला असून, मतदारांचा कौल आता स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीने राज्याच्या राजकारणा [...]
मुंबई महापालिकेत भाजपाच असल्याची चिन्हे!
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. सकाळपासूनच केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. स [...]
लोकशाहीचा आज उत्सव !
लोकशाहीमध्ये निवडणुकांना अतिशय अनन्यसाधारण असे महत्व आहे. कारण निवडणुकीद्वारे येणारे सरकार, लोकप्रतिनिधी जनतेद्वारे निवडून दिल्या जातात. त्यामुळे [...]
टग्या नामोल्लेखाची सार्थकता !
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो चिखल झाला आहे, त्याचे मुख्य सूत्रधार म्हणून अजित पवारांकडे पाहिले जाते. एकेकाळी 'स्पष्टवक्ता' म्हणून मिरवणाऱ्या [...]
राजकीय गोडवा वाढणार का?
देशभरात मकरसंक्रांत हा सण गोडव्याचा, समरसतेचा आणि नव्या सुरुवातीचा प्रतीक म्हणून साजरा केला जातो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, हा संदेश देणारा हा [...]
सहकार क्षेत्रात अजितदादांचा स्वाहाकार !
महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘सहकार’ हे क्षेत्र एकेकाळी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानले जायचे. परंतु, याच सहकाराचा उपयोग करून स्वतःचे राजकीय साम्र [...]
