Category: संपादकीय
सोयीचे राजकारण
महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. राणे यांचे बेताल वक्तव्य आणि त्यानंतर झालेली अटक आणि शिवसे [...]
गांधार भूमीतील अशांततेचा वणवा
अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तेथील भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर करणार नसल्याचे तालिबान्यांनी स्पष्ट केले होते. मात्र काही दिवस उलटत नाही, तोच [...]
एक सदस्यीय वार्ड रचना स्वागतार्ह!
कारभारी बदलले की कामकाजाची पध्दत बदलते.कारभाऱ्याच्या सोयीप्रमाणे झालेला हा बदल नेमके कुणाचे हित साधतो हा मात्र संशोधनाचा विषय आहे.राज्यात लोकशाही आघा [...]
केंद्र-राज्य संघर्षाची चिन्हे
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून केद्र आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष नवा नाही. महाराष्ट्रासारखे महत्वाचे राज्य हातातून गेल्यामुळे भाजपकड [...]
जात गणनाः आवश्यकता की राजकीय अपरिहार्यता?
भारतीय लोकशाहीला जातीपातीचे राजकारण मान्य नाही.मतदारही या देशाच्या सर्वोच्च नेत्याची म्हणजे पंतप्रधानपदाची निवड करतांना जातीपातीचा विचार करीत नाहीत.म [...]
मुजोरीला वेसण घालण्याची गरज!
फुले शाहु आंबेडकरांचा वारसा नेटाने पुढे नेणाऱ्या छत्रपतींच्या महाराष्ट्राला साधुसंतांच्या वैचारिकतेची परंपरा आहे.हा देश दगडधोंड्यांचा असला तरी एकमेक [...]
जातीनिहाय जनगणनेचा तिढा
जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी जुनीच असली तरी मोदी सरकार ही जनगणना करण्यासाठी अनुकूल नाही. जर जातनिहाय जनगणना झालीच, तर यातून कोणता समाज मागासलेला आ [...]
बळीराजाच्या मुळावर उठलेले राजकारण!
रूढी परंपरा जपणे महत्वाचे की पोट? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे असू शकते.रूढी परंपरा जपणे संस्कृती संवर्धनासाठी आवश्यक असले तरी [...]
दहशतवादाची किंमत
जगभरात अनेक देशामध्ये दहशतवाद वाढतो आहे. नुकताच अफगाणिस्तानचा दहशतीच्या जोरावर तालिबान्यांनी घेतलेला ताबा आणि त्यानंतर त्या तालिबान्यांना पाकिस्तान, [...]
मोदी है तो मुमकीन कैसे?
अफगाणीस्तानमध्ये झालेल्या तालिबानी क्रांतीचा मुद्दा पुढे करून भारतातील अंधभक्त मोदी सरकारच्या धोरणांमध्ये असलेले सामर्थ्य विषद करू लागले आहेत.भारताती [...]
