Category: संपादकीय
सत्ता सपंत्तीचा मोह…
राजकारण्यांना सत्तेचा एवढा मोह का असतो? पिढ्यापिढ्या ती हवीशी का वाटते? याचे साधे कारण आहे, सत्तेच्या हातातील संपत्ती. मुळात मोह सत्तेचा नाही, संपत्त [...]
धर्माचा विवेक शाबूत ठेवा !
धर्म हा एकेकाळी पुरोगामी होता. निसर्गाच्या घडामोडींचे जेव्हा आकलन झाले नव्हते तेव्हा धर्म काही प्रश्नांची त्याच्या पध्दतीने उत्तरं देत होता. परंतु, ज [...]
मुख्यमंत्री शिवसेनेचा ; सुत्र मात्र राष्ट्रवादीकडे
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येऊन दोन वर्षांचा कालावधी लोटला. मात्र या दोन वर्षांत राष्ट्रवादी काँगे्रस आणि शिवसेनेच्या मंत्र्यामागे लाग [...]
चाचपडणारे भागवत !
राजकारणात नेहमी चर्चेत रहावं लागतं, अन्यथा नेता विस्मरणात जाण्याचा धोका असतो, असं सर्वसाधारणपणे म्हटले जाते. या उक्तीचा प्रत्यय आज पुन्हा एकदा प्रसार [...]
पुत्रप्रेम की सत्तेची भूक !
शिवसेनेचे आक्रमक चेहरा म्हणून ज्यांची ओळख होती, ते रामदास कदम यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर कडवी टीका करत चांगलेच तोंडसुख घेतले. मात्र कदम या [...]
गांधींच्या खुन्याचा जयजयकार?
खून करणारा गुन्हेगार आणि याचा उदोउदो करणारा समाज देखील गुन्हेगार असतो आणि म्हणून त्यांना देखील फासाच्या तख्तावर चढवण्यात यावं, असं थेट वक्तव्य भाजपचे [...]
यदी आप किसी के हालात को समझते नहीं ; तो आपके सलाह उनके हालात बदलते नहीं!
वरचा एक शेर याठिकाणी उधृत करण्याचं आजचं नेमके कारण काय असावं, हे वाचक म्हणून आपण ताडलं असेलच. महाराष्ट्रातील अतिशय संपन्न असलेला आणि तितकाच राजकीयदृष [...]
जयंत पाटील यांचा खो-खो !
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बाद करण्यात आल्यावरही सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांना दूषणं देण्यात धन्यता मान [...]
कुंपणचं जेव्हा शेत खातं…
शिक्षक पात्रता चाचणी अर्थात टीईटी, महाटीईटी सह शिष्यवृत्ती परीक्षांचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात येते. पारदर्शक कारभारासाठी रा [...]
सरंजामी झिंगाट !
काल बैलगाडा शर्यतींवरची बंदी न्यायालयाने उठवली. ही बातमी तशी पाहता सहज वाटावी, अशी आहे. परंतु, ती सहज यासाठी नाही की, ही बंदी उठविण्यासाठी खुद्द राज [...]
