Category: संपादकीय
लोकप्रतिनिधींच्या सुविधांना टार्गेट का आणि कोण करतंय?
गेल्या काही दिवसांपासून नव्हे तर काही महिन्यांपासून एक मेसेज समाज माध्यमांवर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असतो. आता तोच संदेश समाज माध्यमांवर ऑडिओ क्लि [...]
चांगले ‘निराशा बजेट’
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ मंगळवारी संसदेत सादर केला. १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला [...]
पालक-पाल्यांनो ऑनलाईन चा आग्रह धरू नका!
महाराष्ट्रात दहावी-बारावी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्या, अशी मागणी करित विद्यार्थ्यांनी नुकतेच राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवा [...]
साडेएकोणचाळीस लाख कोटींच्या इंडियन अर्थसंकल्पात भारतीय वंचितच!
आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांनी लोकसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हा इंडिया चा असून भारताचा त्यात विचार झालेलाच नाही, असे दिवंगत शेतकरी न [...]
मद्य सम्राटाच्या फायद्यासाठी…
राज्य सरकारने मॉल आणि सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वायनरीज आहेत. काही महिन्यांपूर्वी याच स [...]
आम्ही मूकनायकाचे वारसदार
३१ जानेवारी २०२२ रोजी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या मूकनायक पाक्षिकाला १०२ वर्ष पूर्ण होत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या [...]
मूकनायक समजून घेतल्याशिवाय बहुजनांची मुक्ती नाही !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच जातीव्यवस्था, तिचा उद्गगम आणि इतिहास या शोधनिबंधधात सर्वप्रथम जातीव्यवस्थेच्या उच [...]
महाविद्यालयात गोशाळा उभारणीचे कृत्य संविधान विरोधी !
शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करून वैदिक विषमतावादी व्यवस्थेलाच शिक्षण व्यवस्था बनविण्याचा पहिला प्रयत्न अधिकृतपणे दिल्लीतील हंसराज या स्वामी दयानंद सरस [...]
आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण
महाराष्ट्रात आणि देशात भारत स्वतंत्र झाल्यापासून जे राजकीय समीकरणे उभे राहिले त्याला मूलभूत आधार राहिला तो धर्म- जात- प्रांत याचा. राज्यव्यवस्थेच्या [...]
फडणवीसांची फालतू बडबड; तर, राऊतांचा मुद्दा गंभीर !
सर्वोच्च न्यायालयात आज दोन महत्वपूर्ण निर्णय झाले. ज्यात एससी-एसटी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीतील आरक्षण आणि महाराष्ट्र राज्याच्या बारा आमदारा [...]
