Category: संपादकीय
ठाकरे गटाचे भवितव्य काय ?
महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या स्वाभिमानासाठी शिवसेना नावाच्या वादळाचा जन्म झाला. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना नावाचा पक्ष जेव्हा जन्माला घातला, त [...]
सरकारच्या समितीला सर्वोच्च न्यायालयात नकार ! 
शंभर अब्ज डॉलरपेक्षाही अधिकची कमाई गमावणारे आणि जगाच्या श्रीमंतांच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावरून २५ व्या स्थानावर फेकले गेलेले गौतम अदानी यांच् [...]
सत्ता संघर्षाचा पेच कायम
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येऊन तब्बल 6 महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी, यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. सलग तीन दिवस शि [...]
तीनच पर्याय !
देशातील बहुचर्चित ठरलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरची सुनावणी सतत तीन दिवसांच्या युक्तीवादानंतर आज पूर्ण झाली. सर्वोच्च न्यायालय [...]
मुंबईतील वाढते प्रदूषण चिंताजनक
काही वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीतील वाढते प्रदूषण चिंतेचा विषय होता. मात्र आता राजधानीला मागे टाकत मुंबईने जगात दुसरा क्रमांक पटकावला, यावरून मुं [...]
पहाटेच्या शपथविधीचे कवित्व
सुमारे तीन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये बंड करत अजित पवारांनी भाजपची साथ धरली होती. भल्या पहाटे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर, [...]
राज्यपालांचा राजीनामा आणि काही प्रश्न ?
अखेर राज्यपाल महोदय भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. म [...]
नवनियुक्त राज्यपालांचे स्वागतकिय ! 
भारत, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना तेवढ्याच वयाचे महाराष्ट्राचे नियुक्त झालेले नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हे रूजू होण्यापूर्व [...]
माध्यम नायक बबनराव कांबळे !
प्रस्थापित प्रसारमाध्यमांच्या गर्दीत वेगळी वाट चोखाळत, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे स्वतंत्र प्रसारमाध्यम निर्मिती प्रक्रियेत दैनिक सम्राट या व [...]
नव्या शैक्षणिक धोरणाची उपयुक्तता
काळ आणि वेळ पाहून प्रत्येकाने आपल्या धोरणात बदल करण्याची आवश्यता असते. जर आपण बदललो नाही तर, आपण कालबाह्य ठरतो, हा सृष्टीचा नियम आहे. हा नियम सर [...]
