Category: संपादकीय
दहशतवादाची कीड ठेचण्याचे आव्हान
भारतासारख्या सार्वभौम देशाला दहशतवादाची लागलेली कीड अजूनही ठेचून काढता आलेली नाही. पाकिस्तानातून होणारे हल्ले आणि त्याचबरोबर पंजाब प्रातांतून स्व [...]
नवनिर्माण न होणारे राजकीय अपयश ! 
कधीकाळी महाराष्ट्र हे राज्य स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असणारे काॅंग्रेस, कामगारांची चळवळ असलेले कम्युनिस्ट, सामाजिक समतेचे वातावरण ढवळून काढणारे [...]
समझदार सभी जानते है….. बिसलेरी !
मित्रहो, पाणी हे जीवन असतं, हे आपणा सर्वांना घोटून घोटूनच ठाऊक आहे! नुकताच जगातला मानवाधिकाराचा पहिला लढा; जे पाण्यावर सर्व मानव समाजाचा समान हक् [...]
मुदतपूर्व चाळवाचाळव
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यामुळे भाजपला आगामी निवडणुकांमध्ये सत्ता राखणे सोपे जाईल अशी शंका होती. मात्र या शंकेला छेद मिळण्याची शक्यता आहे. क [...]
संसदेतील गोंधळ
संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनातील दुसरा टप्पा सुरु होऊन एक आठवडयाचा कालावधी उलटला असला तरी, संसदेचे कामकाज शून्य झाल्याचे दिसून येत आहे. कारण अर् [...]
अन्यथा, नव्वदीच्या दशकाप्रमाणे सत्ताकारण अस्थिर होईल !
राज्यातील ९२ नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणूकांसदर्भात सुनावणी होऊन निकाल लागण्याची अपेक्षा असताना पुन्हा एकदा २८ मार्चपर्यंत लांब [...]
संपावर तोडगा काढण्यात अपयश का ?
राज्य सरकारचे कर्मचारी गेल्या सात दिवसांपासून जुन्या पेन्शनसाठी संप करतांना दिसून येत आहे. मात्र राज्य सरकार या संपाला गांभीर्याने घेतांना दिसून [...]
संयुक्त किसान सभेचे यशस्वी आंदोलन ! 
नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर देशातील शेतकरी संघटनांचे संयुक्त किसान मोर्चा आंदोलन अतिशय यशस्वी झाले. देशभरातून आलेल्या शेतकरी संघटनांनी यावेळ [...]
बैलगाडीच्या “जुवा” आणि कर्मचारी !
नाशिक प्रतिनिधी - गेली सहा सात दिवसांपासून शहरात एकच आवाज येतोय एकच मिशन जुनी पेन्शन तसे मागील काही वर्षात देखील काही आवाज ऐकले होते मात्र गेल [...]
महिलांचा सन्मान, मात्र सुरक्षेचे काय ?
गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यात नव-नव्या घोषणांचा पाऊस पडत असल्याचे पहावयास मिळत आहे. अगदी दोन दिवसापूर्वी महिलांना घरातून बाहेर [...]
