Category: संपादकीय
भारत ‘भूक’बळी
भारतासारखा विशाल आणि 140 कोटी लोकसंख्या असणार्या देशाची जागतिक भूक निर्देशाकांत घसरण झाल्याचे नुकत्यात जाहीर झालेल्या भूक निर्देशाकांतून दिसून य [...]
समाजवादी आणि उध्दव ठाकरे !
समाजवादी चळवळीतील २१ घटक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युतीमध्ये एकत्र आल्याने, महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे. मुळातच समाजवाद हा या देशातील [...]
न्यायपालिकेचे खडेबोल!
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांविषयी थेट नाराजी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश समजत नसतील तर, या पुढील काळात वेळेच [...]
आता पोलिस दलातही कंत्राटी भरती
राज्य असो वा केंद्र सरकार, नोकरभरतीवर होणारा खर्च अवाढव्य वाढत चालला असून, त्यावर मार्ग काढण्याऐवजी सरकारकडून कंत्राटी भरतीचा घाट घातला जात आहे. [...]
कंत्राटी पोलीस भरती आणि परिणाम! 
संरक्षण आणि अंतर्गत संरक्षण हा मुद्दा जनतेच्या, देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच संवेदनशील असतो. अंतर्गत संरक्षणाच्या [...]
काँगे्रससमोर पक्षफुटीचे आव्हान
देशामध्ये सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीला सुरूवात होत आहे. या पाच राज्यामध्ये आघाडी घेण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्च [...]
नवरात्र उत्सव धर्माचा नव्हे, बहुजनांचा!
आगामी नवरात्रीच्या निमित्ताने गरबा या लोकप्रिय नृत्य प्रकारात सहभागी होण्यासाठी प्रत्यक्षात हिंदू असल्याचा दाखला दिल्याशिवाय तरूण-तरूणींना प्रवेश [...]
टोलवरून खडाजंगी
देशामध्ये पायाभूत सोयी-सुविधांवर होणारा खर्च अपुरा असल्यामुळे आणि निधी उभारण्यात येणार्या अडचणीमुळे केंद्रातील सरकारने खाजगी विकासकांकडून गुंतवण [...]
पत्रकारावर हल्ला आणि समाज माध्यमातून मतभेद! 
हिंसाचार हा कोणत्याही स्वरूपातील असो, परंतु तो लोकशाहीचे विध्वंसन करणारा असतो. त्याला लोकशाही व्यवस्थेमध्ये कधीही मान्यता मिळू शकत नाही. गे [...]
ऑक्टोबर हिट आणि जागतिक तापमान! 
सध्या आपण उन्हाळा वाटावा असा ऑक्टोबर हिट सर्वजण अनुभवतो आहोत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहराचे तापमान काही डिग्री सेल्सिअसने वाढले आहे. मात्र आता [...]
