Category: संपादकीय
नेत्याअभावी नागरिकांच्या मुलभूत अधिकारावर गदा !
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला विरोध करताना, यंत्रणांनी प्रचार करणे, हा मूलभूत अधिकार नाही, या आधारावर जामीन फेटावण्याचा य [...]
काँगे्रस आणि प्रादेशिक पक्ष
देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, मतदानाचा तिसरा टप्पा देखील पूर्ण झाला आहे. अशा राजकीय वातावरणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत अस [...]
पवारांचे वक्तव्य, हरियाणातील घडामोडी समानार्थी !
लोकसभा निवडणुकीनंतर देशासह महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर येईल, याचे आता संकेत मिळू लागले आहेत. काल तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर शरद [...]
संपत्तीचा हव्यास
मानव प्राणी असा आहे की, ज्याला एकदा कोणत्याही गोष्टीची चटक लागली की ती सहजा-सहजी सुटत नाही. ही चटक मग कोणत्याही स्वरूपाची असेल. ती चटक सकारात्मक [...]
तिसरी फेरीतही भाजप आघाडीचा संकोच !
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या फेरीचे मतदान काल संध्याकाळी आटोपले. त्यानंतर जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार देशभरातील महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रद [...]
विकासांच्या मुद्दयांना बगल
देशामध्ये सध्या लोकसभेची रणधुमाळीचा मध्यावधी टप्प्यावर आली असून, उद्या देशातील 94 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. हा टप्पा तिसरा असून, यामध [...]
तिसरी फेरी निर्णायक !
देशात आणि महाराष्ट्रातही तिसऱ्या फेरीच्या मतदानाला आज प्रारंभ झाला. संध्याकाळी मतदान संपेपर्यंत किती टक्के मतदान होईल, त्याची आकडेवारी निवडणूक आ [...]
अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांची सुरक्षा ऐरणीवर
अत्यावश्यक सेवा पुरविणार्या कर्मचार्यांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अशा घटनांमुळे अत्यावश्यक सेवेचा भाग असलेले कर्मचारी नाराज होत [...]
नेते तीन; संदेश एक !
महाराष्ट्रातील तीन ओबीसी नेत्यांची वक्तव्य पाहता आणि त्याचा अन्वयार्थ जर आपण शोधायला गेलो, तर, त्यातून नेमकं काय समोर येतं, हे आपण आजच्या सदरात [...]
महाराष्ट्रातील राजकारणाची खिचडी
भारतीयांच्या आहरातील खिचडी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तयार झालेली राजकीय खिचडी दोन्हींचे भिन्न अर्थ निघतात. जेवणातील खिचडी रूचकर असते, पचायला [...]
