Category: अग्रलेख
प्रकाश आंबेडकरांशिवाय पर्याय नाही
भारतातील संसदीय लोकशाहीचा उत्सव म्हणून आपण निवडणुकांकडे बघतो. या उत्सवात सजून- धजून जे उभे असतात त्यांना समाजसेवेचे किंबहुना विकासाचे बेगड लावल [...]
विचाराचं कृतिशील रसायन
ओबीसी नेते दिवंगत हनुमंत उपरे काका अर्धांकृती पुतळ्याचे नुकतेच बीडमध्ये अनावरण झाले. त्यांच्या कार्यावर नजर टाकणे त्यादिवशी क्रमप्राप्त होते. मात्र त [...]
ज्याचा त्याचा प्रश्न
महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा निवडणुकीचा हंगाम सुरु होतो तेव्हा सर्वच पक्षाचे प्रमुख किंवा प्रवक्ते जातीय द्वेशाच्या वावटळी उडवूंन देत असल्याचे पा [...]
विद्यार्थ्यानी बळी पडू नये
देशात शालेय अभ्यासक्रमातूनच विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. हा आर [...]
हिजाबचा शिक्षणात काय फायदा ?
मागील काही दिवसांपासून देशभरात शिक्षण संस्थांमध्ये हिजाब परिधान करण्यावरून वादंग सुरूच आहे. यावर न्यायालयाने निकाल देऊनही अनेकांच्या प्रतिक्रिया येतच [...]
ब्राह्मणांना दुसरा देश कसा देणार ?
सध्या सोशल माध्यमांवरती एका बातमीची पोस्ट झपाट्याने व्हायरल झाली आहे. ती पोस्ट आहे मागील वर्षातील. म्हणजे, २१ एप्रिल २०२० मधील. बॉलिवूड चित्रपट निर्म [...]
समस्येचे नशीब
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दोन दशकापूर्वी स्रियांमध्ये भांडण करण्याची एक परंपरा होती. ती आज शिक्षणामुळे दुर्मिळ झाली हे खरे पण खेडेगावात सकाळी उठल [...]
मुंडे विरुद्ध मुंडे
ओबीसी समाजाचे देशाचे नेतृत्व करणारे दिवंगत गोपीनाथ मुंडे हे भाजपचे होते पण त्यांनी संघाची चड्डी कधीच घातली नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाला एक [...]
अण्णाभाऊ मार्क्सवादी की, आंबेडकरवादी?
अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांबद्दल आणि साहित्याबद्दल त्यांच्या अनुयायांना जुजबी माहिती आहे हे सत्य. वास्तवातील चळवळीचा आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचा [...]
चळवळीचे मारेकरी
भारतात अनेक चळवळी उदयाला आल्या आणि संपल्या. भारतातील अनेक चळवळींनी पुरोहितवादी धार्मिक जीवघेण्या रूढी- परंपरा नष्ट केलेल्या आहेत. सामाजिक चळवळी [...]
