Category: अग्रलेख
सुटकेची आशा
भारतासारख्या देशात आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा होऊन 18 वर्षांचा कालावधी उलटला असला तरी, आपत्ती व्यवस्थापनाकडे आपण आजही गांभीर्याने बघतांना दिसून य [...]
भारतच खर्या अर्थाने विश्वविजेता
विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला तरी, खर्या अर्थाने भारतच या स्पर्धेत विश्वविजेता राहिल्याचे दिसून येत आहे. सलग 10 स [...]
सरकारचे धोरण, शेतीचे मरण
शेतकर्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते, मात्र त्याला कधीच आर्थिक स्वातंत्र्य देण्यात आलेले नाही. कारण त्याच्या मालाचा दर हा तो ठरवत नसून, व्यापारी [...]
राज्यपाल-सरकार संघर्ष
देशामध्ये राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष नवा नाही. केंद्रामध्ये जर सरकार एका पक्षाचे आणि राज्यामध्ये जर सरकार वेगळ्याच पक्षाचे असेल त [...]
प्रदूषणाचे दिवाळे
राजधानी दिल्लीनंतर सर्वाधिक प्रदूषण मुंबई शहरामध्ये दिसून येत आहे. मुंबईनंतर पुणे, पिंपरी चिंचवडसह अनेक जिल्ह्यात हवेची गुणवत्ता ढासाळतांना दिसून [...]
अमली पदार्थ आणि महाराष्ट्र
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. हा अमली पदार्थ लाखो तरूणांचे भविष्य अंधकारात लोटत [...]
तापमानवाढीतील बदल
राज्यात दिवाळीला सुरूवात झाली आहे. दिवाळी म्हटली की, थंडीचा मौसम असतो. थंडीमध्ये सकाळी-सकाळी उठून उटणं अंगाला लावून अंघोळ करण्याची परंपरा. त्यामु [...]
अपघात आणि सुरक्षेची चिंता
अपघात म्हटले की, अनेकांच्या अंगावर काटा येतो. कारण या शब्दाबरोबर आपल्या डोळयासमोर येतात वाहनांचे अपघात पण अनेक नैसर्गिक घटनाही यात येतात. अपघात य [...]
ग्रामपंचायत निवडणुकीचे कल
राज्यात 2 हजार 369 ग्रामपंचायतीसाठी नुकत्याच झालेल्या मतदानाचे निकाल जाहीर झाले आहेत. खरंतर या निवडणुकीतून ग्रामीण जनतेचा कौल स्पष्टपणे प्रतिबिंब [...]
मराठा-ओबीसी संघर्षाचा नवा अध्याय
राज्यात मराठा समाजाचे आरक्षणासाठी झालेले उग्र आंदोलन आणि त्यानंतर मनोज जरांगे यांनी दुसर्यांदा आमरण उपोषण करून, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र म [...]