Category: फीचर
Featured posts
जागतिक विकासासाठी गांधी विचारांची गरज – प्रा. डॉ. सलमान अली मिर्झा
पाथर्डी (प्रतिनिधी) अभिजित खंडागळे
बाबूजी आव्हाड महाविद्यालयातील इतिहास विभाग व महात्मा गांधी अध्यासन केंद्राच्या वतीने गांधी जयंती निमित्त आयोजित [...]
अधिकारी नव्हे लोकशाहीचा नोकर होऊन काम करेल- विनायक नरवडे
भेंडा(वार्ताहर):--
आयएएस अधिकारी म्हणण्याची पद्धत असली तरी सर्वप्रथम तो लोकशाहीचा नोकर असतो. त्यामुळे अधिकाऱ्यापेक्षा लोकशाहीचा नोकर होऊन लोकांची [...]
अहमदनगरचे शंभराहून अधिक युवक-युवती सायकलवरून बांगलादेशातील नौखालीकडे रवाना
अहमदनगर, २ ऑक्टोबर २०२१
"भारत जोडो" आणि "जय जगत" चा नारा देत शंभराहून अधिक युवक-युवतींचा सहभाग असलेली सदभावना सायकल यात्रा शनिवारी सकाळी बांगलादेश [...]
ज्ञानसूर्याचा प्रकाश… श्री स्वामी कृपाआशीर्वादानेच माझे आयुष्य सुखावले… | श्री स्वामीचे अनुभव
https://www.youtube.com/watch?v=DLfW4IAD49Y
[...]
कॉ.आण्णाभाऊ साठे स्मारकासाठी प्रस्ताव होत असल्याने साहित्यिकांमध्ये चैतन्य
अहमदनगर (प्रतिनिधी) :
कॉम्रेड शाहीर अण्णाभाऊ साठे आणि कॉम्रेड शाहीर अमर शेख यांचे स्वप्न असलेले 'शाहीरी विद्यापीठ' बोधेगावी होऊ शकले नाही तरी अण् [...]
जगाला आज बंदुकीची नाही… सदभावनेची गरज : सायकल यात्रा शिबिरात डॉ. सुब्बराव यांचे प्रतिपादन
अहमदनगर : प्रतिनिधी
जगभरात शांतता प्रस्थापित करायची असेल, तर बंदुकीची नाही, तर एकमेकांबद्दल प्रेम, विश्वास, सेवा आणि प्रार्थनेची गरज आहे. सदभावना [...]
अमृतवाहिनी आय.टी.आय. च्या 45 विद्यार्थ्यांची टाटा मध्ये नोकरीसाठी निवड
संगमनेर ( प्रतिनिधी )
कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा सुरू झालेल्या औद्योगिक क्षेत्रात कुशल कामगारांची मोठ्या प्रमाणात गरज असून अमृतवाहिनी आयटीआय ने व [...]
श्रीरामपुर ते नेवासा रस्त्याचे काम सुरु न केल्यास पुढील आठवड्यात माजी आ. मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको
श्रीरामपूर - प्रतिनिधी
श्रीरामपूर ते नेवासा या रस्त्याची दुर्दशा झाली असून तातडीने खड्डे बुजवून डागडूजी करावी, अशा मागणीचे निवेदन गावोगावच्या ग‘ाम [...]
अजब गाढवाची गजब कथा.. अंत्यविधि, सावडणे, श्राध्द विधीला जाणारे गाढव !
गावात कोणाचा मृत्यू झाल्यास लोकांची गर्दी पाहीली की एक गाढव गर्दीत सामिल होते. अंत्ययात्रेबरोबर स्मशान भूमित जाऊण अंत्यविधी होईपर्यंत तेथेच लोकांच्या [...]
किल्ल्यांचा इतिहास….रामशेज किल्ला…
नाशिकपासून अवघ्या १५ किमीवर रामशेज किल्ला आहे .दिसायला तसा हा गड छोटेखानी, अगदी एखाद्या टेकडी एव्हढाच. पण त्याला संरक्षण आहे ते चहुबाजुंनी असलेल्या क [...]