Category: शहरं

1 874 875 876 877 878 3,063 8760 / 30625 POSTS
मातोश्रीचे दरवाजे त्यांनी बंद केले : मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

मातोश्रीचे दरवाजे त्यांनी बंद केले : मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई :मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात संवादाची दारे माझ्याकडून नव्हे तर त्यांच्याकडूनच बंद करण्यात [...]

नवी मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाला चोपले

मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यातील संघर्षामुळे कमालीची रंगतदार झाली आहे. गेल [...]
माण तालुक्यात उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली दबून तरुणाचा मृत्यू

माण तालुक्यात उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली दबून तरुणाचा मृत्यू

म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्यातील कुकुडवाड परिसरात उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली दबून एक तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकर [...]

अ‍ॅड. असीम सरोदे यांना वात्सल्य पुरस्कार जाहीर

ईश्‍वरपूर /प्रतिनिधी : सावित्री महिला मंडळ, कामेरी (ता. वाळवा) यांचे वतीने ’शब्द गुणिले विचार बरोबर समृध्द समाज जीवन’ ह्या विचाराने समाज प्रबोधनाचा व [...]
‘महावक्ता करंडक’मध्ये डीबीएम शाळेचे यश

‘महावक्ता करंडक’मध्ये डीबीएम शाळेचे यश

 निघोज : आडवाटेचे पारनेर, नागेश्वर मित्र मंडळ व स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'डॉ. पद्मभूषण अण्णा हजारे म [...]
धरणग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा : शेवगाव तहसीलदारांकडे नागरिकांची मागणी

धरणग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा : शेवगाव तहसीलदारांकडे नागरिकांची मागणी

भातकुडगाव फाटा : शेवगावचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले तहसीलदार आकाश दहादडे यांनी शेतकरी संघटनेचे नेते व धरणग्रस्त कृती समितीचे राज्य उपा [...]
साकळाई योजनेच्या कामाला पंधरा दिवसांत सुरुवात

साकळाई योजनेच्या कामाला पंधरा दिवसांत सुरुवात

लाभक्षेत्र दुष्काळमुक्त होणार;  जलसंपदा मंत्री विखे पाटील अहिल्यानगर : येत्या पंधरा दिवसांत साकळाई पाणी योजनेच्या कामाला सुरुवात करून लाभक्षेत्रात [...]
सायकल यात्रा एकतेचा संदेश देणारी: डॉ. कुलकर्णी

सायकल यात्रा एकतेचा संदेश देणारी: डॉ. कुलकर्णी

कर्जत : सामाजिक ऐक्य, माणुसकी आणि सद्भावना जपण्याचा संदेश देणारी नांदेड ते अहिल्यानगर सद्भावना सायकल यात्रा  कर्जत येथे दाखल होताच ग्रामस्थ व विवि [...]
शंभर टक्के निकाल; रेखाकला परीक्षेत ‘आत्मा मालिक’चे 16 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

शंभर टक्के निकाल; रेखाकला परीक्षेत ‘आत्मा मालिक’चे 16 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

कोपरगाव :  महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. राज्य गुणवत्ता [...]
बालआनंद मेळाव्यामुळे उद्योजकीय कौशल्यांचा विकास : देसाई 

बालआनंद मेळाव्यामुळे उद्योजकीय कौशल्यांचा विकास : देसाई 

अकोले : बाल आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्यांचा विकास होतो, त्याचबरोबर व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. स्वतः तयार केलेली [...]
1 874 875 876 877 878 3,063 8760 / 30625 POSTS