Category: शहरं
राजभवनाचा सन्मान; रजनीताई पाटील राज्यसभेच्या पिठासीन अधिकारीपदी विराजमान
केज : महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेत्या आणि खासदार रजनीताई पाटील यांना राज्यसभेत अत्यंत मानाचा सन्मान मिळाला आहे. काल राज्यसभा मध्ये पिठ [...]

ईद निमित्त मीडियातील गरजवंताना ‘ईद मुबारक किट’ वाटप राजयोग फाउंडेशन व पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम
बीड : रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त समाजात बंधुभाव, सहकार्य आणि मानवतेचा संदेश देत राजयोग फाउंडेशन आणि पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्र [...]
रमजान ईद निमित्त तृतीयपंथीयांना ‘रमजान मुबारक किट’ वाटप; राजयोग फाउंडेशन व आश्रय सेवा केंद्राच्या वतीने संवेदनशील उपक्रम
बीड : पवित्र रमजान ईद सणाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत राजयोग फाउंडेशन आणि आश्रय सेवा केंद्र व पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय [...]
आझाद मैदानावर इनाम जमिनींसाठी दशनाम गोसावी समाजाचे आंदोलन
बीड : आझाद मैदान येथे दिनांक 17 मार्च 2026 रोजी दशनाम गोसावी समाज, गुरव समाज, बैरागी समाज, नाथपंथी गोसावी समाज, लिंगायत समाज व ब्राह्मण समाज यांच [...]
ड्रोन तंत्रज्ञानात आत्मनिर्भरता हीच भारताची खरी ताकद; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली : बदलत्या जागतिक परिस्थितीत युद्धाचे स्वरूप झपाट्याने बदलत असून, पारंपरिक शस्त्रांपेक्षा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित साधनांची भूमिका अ [...]
अभिनेता संजय दत्तसह नोरा फते ही अडचणीत ‘सरके चुनर तेरी सरके’ गाण्यामुळे महिला आयोगाची नोटीस
मुंबई : ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्याभोवती निर्माण झालेल्या वादाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे. महिलांच्या सन्मान आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने [...]
रूपाली चाकणकरांनी नैतिकेच्या आधारावर पद सोडावे : खा. संजय राऊत
मुंबई : नाशिकमधील कथित भोंदू बाबा प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले असून, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प [...]
शेअर बाजारामध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे 12 लाख कोटी रूपये बुडाले
मुंबई : भारतीय भांडवली बाजाराला गुरुवारी मोठा धक्का बसला असून प्रमुख निर्देशांकांमध्ये तीव्र घसरण नोंदवली गेली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असले [...]
19 मार्च हा शेतकर्यांच्या आक्रोशाची साक्ष : विठ्ठलराजे पवार सहवेदना दिनानिमित्त शेतकरी प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज
पुणे : भारतीय शेतीव्यवस्थेच्या इतिहासात 19 मार्च हा दिवस अत्यंत वेदनादायी आणि चिंतनाचा मानला जातो. हा दिवस केवळ दिनदर्शिकेतील एक तारीख नसून, शेतक [...]
जल जीवन मिशनसाठी केंद्र व राज्यात करार
नागपूर : राज्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीचे डिसेंबर 2028 पर्यंत ‘हर घर जल’ प्रमाणीकरण साध्य करणे तसेच पाणी पुरवठा योजनांचे सक्षम संचलन आणि देखभाल [...]
