Category: शहरं

1 2,492 2,493 2,494 2,495 2,496 2,887 24940 / 28870 POSTS
ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी  मुंबईत चित्ररथाचे आयोजन : ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी मुंबईत चित्ररथाचे आयोजन : ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

मुंबई : महाऊर्जातर्फे दरवर्षी दि. 14 डिसेंबर हा ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस’ व दि. 14 ते 20 डिसेंबर हा कालावधी ‘ऊर्जा संवर्धन आठवडा’ राज्यात साजरा [...]
‘ध्वजदिन’ ही सैनिकांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

‘ध्वजदिन’ ही सैनिकांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : देशाचे जवान अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सीमेवर देशाचे रक्षण करीत असल्यामुळे देश सुरक्षित आहे. अनेक जवान प्राणांची आहुती देतात तर कित्येक जवान [...]
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी एनएसएस कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरेल : मंत्री उदय सामंत

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी एनएसएस कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरेल : मंत्री उदय सामंत

पुणे : विद्यार्थ्यांच्या भविष्यातील जडणघडणीसाठी एनएसएस कार्यशाळा उपयुक्त ठरणार असून कार्यशाळेच्या माध्यमातून चांगले विचारमंथन होईल तसेच ती विद्यार्थ् [...]
शिवसेनेसोबत युती करू पण एमआयएमसोबत नाही : अ‍ॅड. आंबेडकर

शिवसेनेसोबत युती करू पण एमआयएमसोबत नाही : अ‍ॅड. आंबेडकर

मुंबई : फेबु्रवारी 2022 मध्ये होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, वंचित बहुजन आघाडीने देखील मुं [...]
राज्य सरकार कोविड परिस्थिती हाताळण्यास यशस्वी ; मुंबई उच्च न्यायालयाची कौतुकाची थाप

राज्य सरकार कोविड परिस्थिती हाताळण्यास यशस्वी ; मुंबई उच्च न्यायालयाची कौतुकाची थाप

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना काळात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, रुग्णांची मोठया प्रमाणात गैरसोय झाली असल्याचा दावा करत विरोधकांनी ठाकरे सरकारव [...]
तुलसी गौडा मदर तेरेसा पुरस्काराने सन्मानित

तुलसी गौडा मदर तेरेसा पुरस्काराने सन्मानित

मुंबई : वनराईचा चालता बोलता ज्ञानकोश म्हणून परिचित असलेल्या कर्नाटकातील ज्येष्ठ आदिवासी पर्यावरण कार्यकर्त्या तुलसी गौडा यांना राज्यपाल भगत सिंह कोश् [...]
स्वत:ला वाचवायचे असेल तर वातावरणीय बदलांबाबत आजच कृती आवश्यक – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

स्वत:ला वाचवायचे असेल तर वातावरणीय बदलांबाबत आजच कृती आवश्यक – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : पर्यावरण अभ्यासक्रमाची आवश्यकता सांगताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, वातावरणीय बदल ही आता जागतिक समस्या बनली असून ती प्रत्येकाच्या [...]
विद्यार्थ्याला पर्यावरणाविषयी जबाबदार नागरिक बनविणार – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

विद्यार्थ्याला पर्यावरणाविषयी जबाबदार नागरिक बनविणार – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई, दि. 13 : शिक्षण म्हणजे केवळ शालेय अभ्यासक्रम नसून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक घडविणे याला अधिक महत्त्व आहे. वातावरणीय बदलां [...]
राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून १५ लाख २३ हजार ६३६ प्रकरणे निकाली; १४७७ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जम

राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून १५ लाख २३ हजार ६३६ प्रकरणे निकाली; १४७७ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जम

मुंबई, दि. १३ : राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मिटलेल्या प्रकरणांची संख्या ही देशामध्ये दुसऱ्या क्रमांक [...]
1 2,492 2,493 2,494 2,495 2,496 2,887 24940 / 28870 POSTS