Category: शहरं
विंचरणा नदीच्या जुन्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्यजामखेडकर जेरीस; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; नागरिकांत संताप
जामखेड : जामखेड शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात [...]
कालवा सिंचन लाभधारकांची पाणीपट्टी माफ करामुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आ. कोल्हे यांची मागणी
कोपरगाव : राज्यातील कालवा सिंचन योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो शेतकऱ्यांवर थकीत पाणीपट्टीचे वाढते ओझे असून, शासनाने याबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घ [...]
वेली हटवून साकुरीतील वीज रोहित्र केले सुरक्षित लोकमंथनच्या वृत्ताची दखल ; महावितरणची तात्काळ कारवाई
राहाता : साकुरी येथील महावितरणच्या वीज रोहित्रावर वाढलेल्या वेली आणि झुडपांमुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच [...]
सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी व्हावे नियमांत मोठे बदल; तालुका कृषी अधिकारी भोरे यांची माहिती
शिर्डी : राज्य शासनाने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली असून, राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा [...]
हप्त्याची मागणी;व्यापार्याला मारहाण
अहिल्यानगर : शहरातील पाईपलाईन रोड परिसरातील एका कपड्यांच्या दुकानात घुसून ग्राहकाच्या वेशात आलेल्या दोघांनी व्यापार्याला मारहाण करत 400 रुपयांची [...]
राजुरी येथे प्रवरेच्या कृषिदूतांकडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
लोणी : 'चला पर्यावरण संवर्धन करू' या वृक्षारोपण करूया हा संदेश देत राहाता तालुक्यातील राजुरी येथे लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवर [...]
सा.बां.तील भ्रष्टाचाराचा रिमोट कंट्रोल श्रीमती मनीषा म्हैसकर यांच्याकडेच !कुंभ मेळ्यातील निविदा प्रक्रियेत हजारो कोटींचा घोळ घालत, भ्रष्टाचारी अधिकार्यांना अभय
मुंबई/विशेष प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकार्यांना पाठीशी घालत, आपण केलेल्या भ्रष्टाचारावर आणि घोडचुकांवर पांघरून घालण्यासा [...]
आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंददरडी आणि भूस्खलनाच्या धोक्यामुळे प्रशासनाचा निर्णय
रायगड/अलिबाग : पोलादपूर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती, सतत वाढणारा भूस्खलनाचा धोका आणि दरडी कोसळण्याच्या [...]
न्यायालयातील रिक्त पदे लवकरच भरणारमुख्यमंत्री फडणवीस यांची विधिमंडळात माहिती138 जलदगती न्यायालयांचे नियोजन; आतापर्यंत 58 न्यायालये कार्यरत
मुंबई : राज्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांची वाढती संख्या, न्यायाधीशांची रिक्त पदे आणि त्यामुळे नागरिकांना न्याय मिळण्यास होणारा विलंब या [...]
जळगाव जामोद येथील बेपत्ता महिलेच्याप्रकरणाची विभागीय चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करा : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : जळगाव जामोद येथील बेपत्ता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची चूक केली आहे. या प्रकरणातील संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मच [...]
