Category: मुंबई - ठाणे
‘तुम्ही गेल्यानंतर आमच्याकडे काहीच उरलं नाही…’ वडीलांच्या निधनानंतर अंकिताची भावुक पोस्ट
पवित्रा रिश्ता' मालिकेतून अंकिता लोखंडेला अर्चना या भूमिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. १२ ऑगस्ट रोजी अर्थात शनिवारी अंकिताच्या वडीलांचे निधन झाले. [...]
आता गुन्हेगाराच्या संपत्तीतून मिळणार पीडित व्यक्तीला मोबदला; नव्या विधेयकात खास तरतूद
दिल्ली / प्रतिनिधी : आयपीसी आणि सीआरपीसी कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी अमित शाहांनी नवीन विधेयकं मांडली आहेत. यात कित्येक कलमांच्या तरतुदींमध्ये बदल क [...]
ठाण्यात एका रात्रीत उपचारादरम्यान 17 रुग्णांच्या मृत्यू; अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे संकेत
ठाणे / प्रतिनिधी : ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यापूर्वी 10 ऑगस्ट र [...]
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी हालचाली; सुसंवादासाठी प्रयत्न सुरु असल्याची शरद पवारांची माहिती
सोलापूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर होते. सोलापूरच्या दौर्यावर असताना शरद पवार यांनी [...]
तोतया एसीबीच्या टीमचा छापा; निवृत्त अधिकार्याच्या घरी सिनेस्टाईलने लाखो लुटले
नवी मुंबई : शहरामध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना घडत आहेत. त्यात अनेक वेळा एखाद्या उच्च पदावरील व्यक्तींची नावे सांगून किंवा आपणच ती व्यक्ती [...]
रुग्णाच्या मृत्यूनंतरही ५ तास उपचार
ठाणे प्रतिनिधी - ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारी रात्री रुग्णांच्या नातेवाईकांनी एकच गोंधळ घातला. रुग्णालय प्रशासनाच्या [...]
पाळणाघर योजनेबाबत धोरणात्मक निर्णय घेणार ः मंत्री तटकरे
मुंबई : पाळणाघर योजनेबाबत राज्य शासनाची नियमावली तयार करण्यासाठी तसेच ही योजना राबविताना शासकीय, अशासकीय संस्थांचेही मत विचारात घेण्यात येणार आहे [...]
कर्जदारांना दिलासा, रेपो रेट जैसे थे
मुंबई/प्रतिनिधी ः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने गुरूवारी आपले पतधोरण जाहीर केले असून, या पतधोरणात कर्जदारांना दिलासा देत रेपो रेट जैसे थ [...]
सत्ता-संघर्षावर विधानसभा अध्यक्षांचा वेळकाढूपणा
मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील सत्ता-संघर्षामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांना [...]
भूमी अभिलेख नोंदी, आधार जोडणीसाठी 15 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम
मुंबई/प्रतिनिधी : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे नुकतेच वितरण झाले असून राज्यातील 97 लाख पात्र शेतकर्यांपैकी 85 लाख शेतक [...]
