Category: कृषी

1 39 40 41 42 43 79 410 / 782 POSTS
माझी वसुंधरा अभियान; पुणे विभाग राज्यात प्रथम ; विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

माझी वसुंधरा अभियान; पुणे विभाग राज्यात प्रथम ; विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

पुणे / प्रतिनिधी : पुणे विभागाला माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सर्वाधिक 24 पुरस्कार मिळाले असून सर्वोत्कृष्ठ विभागीय आयुक्त म्हणून सौरभ राव यांचा म [...]
राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह, ३ अभयारण्य घोषित

राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह, ३ अभयारण्य घोषित

मुंबई : राज्यात ६९२.७४ चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह ३ अभयारण्य घोषित करण्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या [...]
पुणतांबा शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा : कृषीमंत्री दादा भुसे

पुणतांबा शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा : कृषीमंत्री दादा भुसे

श‍िर्डी : तालुक्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या व‍िव‍िध मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनातील शेतकऱ्यांची राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांन [...]
माझी वसुंधरा अभियानात शिर्डी नगरपंचायतीची कामगिरी सर्वोत्तम

माझी वसुंधरा अभियानात शिर्डी नगरपंचायतीची कामगिरी सर्वोत्तम

शिर्डी : माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण् [...]
किसान क्रांती संघटनेचे धरणे आंदोलन तूर्त स्थगित

किसान क्रांती संघटनेचे धरणे आंदोलन तूर्त स्थगित

पुणतांबा प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या चौथ्या दिवशी राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी भेट देऊन को [...]
राज्यात खते, बियाणांचा तुटवडा नाही

राज्यात खते, बियाणांचा तुटवडा नाही

मुंबई : खरीप हंगाम 2022 मध्ये कापूस पिकासाठी सर्वसाधारणपणे 1.71 कोटी बियाणांच्या पाकिटांची आवश्यकता असते. राज्यात कापूस पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी बी [...]
साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी दूरगामी धोरण आखा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी दूरगामी धोरण आखा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे : केंद्रीय पातळीवर साखर उद्योगात भविष्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन दूरगामी धोरण आखल्यास त्याचा सकारात्मक परिणाम या उद्योगाच्या प्रगतीवर होईल. [...]
पावसाळ्यात जीवित व वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी : ना. बाळासाहेब पाटील

पावसाळ्यात जीवित व वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी : ना. बाळासाहेब पाटील

सातारा / प्रतिनिधी : निसर्गाचे चक्र बदलत चालले आहे. कमी वेळेत जास्त पाऊस पडत आहे. यामुळे आपत्ती निर्माण होते. या पार्श्‍वभूमीवर मान्सून कालावधीत [...]

हळदीवर अडत्या जीएसटी न आकारण्याचा निर्णय

सांगली / प्रतिनिधी : हळदीवर आता अडत्या जीएसटी आकारणार नसल्याचा निर्णय अपिलिय अग्रीम अधिनिर्णय प्राधिकरणाने दिला आहे. या निर्णयाने पाच वर्षांच्या लढ्य [...]
यंदा खरीप क्षेत्र लाखाने वाढणार

यंदा खरीप क्षेत्र लाखाने वाढणार

पुणे : यंदाच्या वर्षी मान्सून लवकर अन् समाधानकारक हजेरी लावण्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.खरिपाच्या सरासरी २ लाख ३४ हजार क्षेत्रा [...]
1 39 40 41 42 43 79 410 / 782 POSTS