Author: Lokmanthan Social

1 1,297 1,298 1,299 1,300 1,301 1,686 12990 / 16858 POSTS
राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा

राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा

नाशिक-धुळे/प्रतिनिधी ः राज्यात रविवारी अनेक जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिल्यामुळे शेतकर्‍यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशि [...]
बारावीचा पेपरफुटीप्रकरणी 5 जण अटकेत

बारावीचा पेपरफुटीप्रकरणी 5 जण अटकेत

बुलडाणा/प्रतिनिधी ः राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु असून, दोन दिवसांपूर्वी बारावीच्या गणित विषयाचा पेपर वेळेआधीच व्हॉटस अ‍ॅपवर व्हायरल [...]
समाजमाध्यमांवरील असत्यामुळे सत्याचा बळी

समाजमाध्यमांवरील असत्यामुळे सत्याचा बळी

नवी दिल्ली : सध्या समाज माध्यमांवर खोटया बातम्यांचे पीक आल्यामुळे त्यात सत्याचा बळी जात आहे. संयम आणि सहिष्णुतेची कमकरता असलेल्या युगात आज आपण रा [...]
तपास यंत्रणांच्या विश्‍वासार्हतेला तडा

तपास यंत्रणांच्या विश्‍वासार्हतेला तडा

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांना सीबीआयने अटक केल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाले असून, त्यांनी थेट पंतप्रधान नरे [...]
इंदापुरमध्ये अफूची सात टन अफूची बोंडे जप्त

इंदापुरमध्ये अफूची सात टन अफूची बोंडे जप्त

पुणे ः पुणे शहराजवळ असलेल्या होळकरवाडीत गव्हाच्या शेतीत अफुची लागवड केल्याची घटना ताजी असताना इंदापूरमध्ये उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अफुची ल [...]
पराभवाने खचू नका, पुन्हा जोमाने कामाला लागा

पराभवाने खचू नका, पुन्हा जोमाने कामाला लागा

पुणे ः कसबा विधानसभा पोटनिवडणुक निकालानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खासदार गिरीश बापट आणि भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने [...]
ठाण्यात इमारतींना तडे, छत कोसळले

ठाण्यात इमारतींना तडे, छत कोसळले

मुंबई ः ठाण्यात छताला आणि खांबांना तडे गेल्याने 5 इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. या इमारतींमध्ये 250 कुटुंबे राहत होते. ठाणे महापालिकेच्या एका [...]
म्हाडाच्या 4 हजार 752 घरांसाठी बुधवारपासून अर्जविक्री

म्हाडाच्या 4 हजार 752 घरांसाठी बुधवारपासून अर्जविक्री

मुंबई : म्हाडाने आता अनेक बदलांसह आणि नव्या संगणकीय प्रणालीसह सोडत काढण्याची तयारी पूर्ण करून मंडळाने सोडतीचे वेळापत्रक निश्‍चित केले असून,  म्हा [...]
आहारावर वाद करणाऱ्यांचे मनसुबे काय !

आहारावर वाद करणाऱ्यांचे मनसुबे काय !

आहार, आचार, विचार, संचार याचं स्वातंत्र्य भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला देते. त्यातले विचार आणि संचार स्वातंत्र्य हे सार्वजनिक जीवनात स्पष्ट [...]
धरणग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत…  

धरणग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत…  

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून सरकारने निर्णयाचा धडाका लावला असला तरी, कोयनानगर धरणामध्ये गेलेल्या शेतकर्‍यांचे अद्यापही पुनर्वसन [...]
1 1,297 1,298 1,299 1,300 1,301 1,686 12990 / 16858 POSTS